Sanjay Sawant
128 लेख
0 प्रतिक्रिया
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक.
गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
कोसळणारी मुंबई आणि झोपलेल्या यंत्रणा
भिंतीवरील कॅलेंडरची पाने बदलावीत तसे महिने आणि वर्षे पटापट सरत जातात. मुंबईकरांना घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावण्याची सवय झाल्याने आजुबाजुच्या घटनांनी तो ना व्यथित होत ना...
मुख्यमंत्री,कारवाईचे धारिष्ट दाखवा
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कधी शांघाय कर, तर कधी बँकाँक बनवण्याच्या घोषणा वेळोवेळी राज्यकर्त्यांनी केल्या. गोवा, केरळसारख्या राज्यांपेक्षाही मुंबई महापालिकेचे बजेट जास्त आहे....
सरकारी सल्लागारापेक्षाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे काम कमी महत्त्वाचे?
राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार्या पगारापेक्षा सुमारे सातपट जास्त पगार कोण घेत असेल यावर तुमचा विश्वास बसेल का... राज्याचे मुख्य सचिव...
सेबीने ठपका ठेवलेल्या डेलॉइट कंपनीवर राज्य सरकार मेहरबान
राज्याचा सर्व ग्रामपंचायती तालुका आणि जिल्हास्तरावर इंटरनेट शिवाय वायफायने जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प महानेटचे प्रत्यक्ष काम सुरु होवून जेमतेम 6 महिने झालेले आहेत. मात्र राज्याच्या...
फडणवीसांची टीम आणि मोदींचा फॉर्म्युला
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला शेतकर्यांचा संप, मराठा आरक्षणासाठी निघालेले लाखांचे मोर्चे, दुष्काळामुळे ट्रेनने पाणी पुरविण्याची आलेली वेळ, काही वेळा अतिवृष्टी आणि पक्षातील ज्येष्ठांची कुरबोरी...
फडणवीसांची टीम आणि मोदींचा फॉर्म्युला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा ‘आँखो का तारा’ असले तरीही फडणवीसांना राज्यातील संकटाचा सामना स्वत:लाच करावा लागतो. परंतु यात त्यांची...
पावसाळ्याअगोदरच मुंबईसाठी एकच प्राधिकरण कशाला?
दोन दिवसांनी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होईल. मुंबईत राहणार्या चाकरमान्यांसाठी, 7 जूनपासून मिरग सुरू आणि शेतीच्या कामांना सुरुवात अशी गेल्या काही वर्षांत शिल्लक राहिलेली...
उद्धव यांच्या मुत्सद्देगिरीने शिवसेनेला तारले
23 जानेवारी 2018 रोजी वरळी येथील शिवसेना पदाधिकार्यांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे कुणाशीही युती करणार नाही. सर्व निवडणुका स्वबळावर लढवू. जे...
एक्झिट पोलचे दुष्परिणाम मध्य प्रदेश, कर्नाटकात
सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यातील मतदान संपले आणि सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांना सुटलो बुवा एकदाचे, असेच वाटले, पण 19 मे रोजी संध्याकाळी ६...
संजय राऊत तुमचे चुकलेच!
राऊत यांना आजही बाळासाहेब संपादक आहेत, असे वाटते. त्यामुळे त्यांनी त्याच जोशात लिहिले, पण आता उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षाची आणि मुखपत्राची जबाबदारी आहे. आदेश...