Sanjay Sawant
128 लेख
0 प्रतिक्रिया
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक.
गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण; 30 लाखांहून अधिक लोकांच्या घरांचे नुकसान
पाकिस्तान 30 ऑगस्ट रोजी जिनेव्हा आणि इस्लामाबादमध्ये पूरग्रस्तांसाठी संयुक्त राष्ट्रांचे 'फ्लॅश अपील' सुरू करणार आहे. पावसामुळे पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शाहबाज शरीफ सरकारने...
अखेर गंगेत घोडं न्हालं, मंत्रिमंडळ आकाराला आलं!
शिवसेनेतील बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला ३९ दिवस होऊनही...
गोंधळलेली शिवसेना, संभ्रमात शिवसैनिक!
खणखणणारे मोबाईल, ताटकळणारे पाय आणि मातोश्री...अशीच काहीशी अवस्था २० वर्षांपासून मातोश्रीवर होती. नव्यानेच २००२ साली जानेवारीत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली...
पॅचअपसाठी परब, नार्वेकर आणि सरदेसाईंच्या माध्यमातून ठाकरेंचा फडणवीसांशी संपर्क, फडणवीसांचे मात्र तोंडावर बोट…
संजय सावंत
मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत 'उठावा'ला भाजपाची फूस असल्याचा एकीकडे दावा केला जात असतानाच दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र भाजपाच्या मध्यस्थीने पॅचअपचे आटोकाट...
उद्धव ठाकरेंचे चुकलेच, एकनाथ शिंदे तुम्ही सावध राहा!
येत्या आठवड्यात पुढील बुधवारी २० जुलैला महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता, कलाटण्या, नाटकीय घडामोडींना एक महिना होईल. कारण २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ...
हे राज्य जावे ही तर शिवसैनिकांचीच इच्छा!
अडल्या नडल्यांच्या मदतीला धावून जाणारा कट्टर शिवसैनिक, सर्वसामान्य शिवसैनिकांचा हक्काचा माणूस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून...
नॅशनल हेराल्ड, ईडी आणि नैतिकता!
नॅशनल हेराल्डच्या निमित्ताने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कायद्यापुढे सर्व सारखे असल्याचे दाखवले आहे. कारण या देशात काँग्रेस अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना...
सरकारची अडीच वर्षे आणि सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रिपदाचा नवस!
राज्यात ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे रविवारी २९ मे रोजी पूर्ण झाली आहेत. समान किमान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार नोव्हेंबर...
भोंगा, चालीसानंतर आता विकासकामांवर बोलायची वेळ झाली
राज्यात सध्या सर्वत्र तापमान चाळीशी पार गेलंय. उकाड्याने सर्वजण कमालीचे त्रासले असून मान्सून अंदमानात दाखल झाल्याच्या गोड बातमीने सर्वांनाच हायसे वाटलेय. अंदमानातून केरळ, केरळमधून...
अटक व्हावी, ही तर राजची इच्छा…
महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून राजकारण तापलंय. त्या निमित्ताने प्रार्थनास्थळांवरील भोंगे आणि लाऊड स्पीकरच्या मुद्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. अंगावर सफेद कुर्ता,...