घर लेखक यां लेख Sanjay Sawant

Sanjay Sawant

Sanjay Sawant
128 लेख 0 प्रतिक्रिया
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.

सेनेत उपर्‍यांचे मौन नको, हवे फायरब्रँड नेते

शिवसेनेचा दसरा मेळावा चार दिवसांपूर्वीच झाला. शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे भाषण करत विरोधीपक्ष असलेल्या भाजपवर टीका केली. दिल्ली ते...

कोरोना जाईल, खड्डे कधी जाणार!

प्लेग, कोरोनासारखी महामारी 100 वर्षात एकदा येते आणि हजारो जणांचे बळी घेऊन जाते. मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, स्वाइन फ्लूसारखे आजारही काही वर्षे असतात. त्यावर डॉक्टरांच्या...

बिनपैशाचा तमाशा…फुकटचे मनोरंजन

विरोधी पक्ष असलेला भाजप सत्ताधार्‍यांवर आरोप करणार हे ठिक. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मोर्चे, निदर्शने, आंदोलने, अटक या गोष्टी ओघाने आल्या. पण विरोधी पक्षाला आयते...

देशमुख, परमबीर, लूक आऊट नोटीस !

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अ‍ॅन्टालिया या आलिशान बंगल्याजवळ स्फोट करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने फेबु्रवारी अखेरीस मुंबईसह देशभरात सुरक्षिततेचा प्रश्न...

दादागिरी आणि रणनीती…सारं काही फेल!

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राणे यांनी अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नको...

एसआरएच्या मायाजालातील हाल !

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी इथे एका बाजूला गगनचुंबी इमारती आहेत, तर दुसर्‍या बाजूला बकाल वस्त्या आहेत. मुंबईतील झोपडपट्ट्यांचा, जुन्या इमारतींचा आणि...

मानवनिर्मित कडेलोटाचे हकनाक बळी!

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा कोकणचा भाग आणि पश्चिम घाट असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असताना गेल्या काही...
munde

पंकजांचे पेल्यातील वादळ पेल्यातच…

भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दुसर्‍या विस्तारात डावलल्यामुळे बीड, नगर आणि मुंबईतील काही पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री...

कटाप्पा, बाहुबली आणि सरकार

सध्या मुंबई, महाराष्ट्रात आणि देशात एकच प्रश्न विचारला जातोय की महाराष्ट्रातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य काय? ठाकरे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार...

मराठा आरक्षण मिळावे ही तर श्रींची इच्छा!

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यापासून संघटनांकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. आता या आरक्षणाच्या...