घर लेखक यां लेख

193768 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.

पालघरचा गड जिंकण्याचे मुख्यमंत्री शिंदेंसमोर आव्हान!

पालघर नगर परिषदेचा कार्यकाळ संपायला अवघे पाच महिनेच शिल्लक आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही पालघर नगर परिषदेमधील शिवसेना नगरसेवक अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे...

खड्ड्यांच्या विळख्यामुळे महामार्ग झाले मृत्यूचे सापळे!

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा गेल्यावर्षी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्ते अपघातात होणार्‍या मृत्यूचा प्रश्न पुन्हा...

शासन आपल्या दारी की, जनसामान्यांवर प्रशासनाची शिरजोरी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली राज्यव्यवस्था कल्याणकारी आहे, असे दाखवून देण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्य...

वसईच्या किनारपट्टीवर धडकताहेत अनाचाराच्या लाटा!

मुंबईच्या वेशीवर असलेल्या वसई तालुक्याला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. अर्नाळा आणि वसई किल्ला यासह विविध पर्यटनस्थळांमुळे एकदिवसीय सहलीसाठी वसईला पसंती मिळाली. बघता-बघता पर्यटकांची रिघ...
Bhima koregaon case Koregaon Bhima inquiry commission issues summons to Parambir Singh, Rashmi Shukla

आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कारटे!

महाविकास आघाडी सरकारला अडचणीत टाकणार्‍या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना क्लिट चिट मिळाल्याने भाजपचे या दोन्ही अधिकार्‍यांना...

राजाश्रय नसल्याने पालघर जिल्हा झाला पोरका!

डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या आदिवासी बहुल भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवा पालघर जिल्हा ९ वर्षांपूर्वी...

बोगस शाळांची मनमानी, मात्र शिक्षण विभाग थंड!

पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2 हजार 131 शाळा आहेत. त्यात दीड लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचसोबत 185 अनुदानित, 29 अंशत: अनुदानित आणि...
Summer vacation for Vidarbha schools till June 30 Deepak Kesarkar PPK

महापालिकेची शिक्षणाची पाटी कोरीच

2700 कोटींचे बजेट असलेल्या वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेल्या येत्या तीन महिन्यांत 14 वर्षे पूर्ण होतील. 25 लाखांच्यावर लोकसंख्या पोचलेल्या महापालिकेकडून स्मार्ट सिटीची वल्गना केली जात...

पालघरमध्ये बोगस बिलांमुळे विकासकामांचा बट्ट्याबोळ!

वाडा शहरात रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराविरोधात निघालेल्या मोर्चाने पालघर जिल्ह्यातील बांधकाम विभागात सुरू असलेल्या अनेक मोठ्या घोटाळ्यांची चर्चा सुरू झाली आहे. भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांनी...

नेत्यांनी बाशिंग बांधले, पण निवडणुकीची घटिका येईना!

मुदत संपलेल्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यावर अद्याप निर्णय येत नसल्यानं तीन सदस्यीय की चार सदस्य प्रभाग पद्धत, ओबीसी...