Shyam Ugle
11 लेख
0 प्रतिक्रिया
भेटी लागी जीवा….
वारकरी हरिपाठ असो, कीर्तन असो वा काकडा असो, प्रत्येक वेळी पांडुरंगाकडे पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी, अशी विनवणी करीत असतो. वारी म्हणजे वारकर्याचे...
आधुनिक शेतीचा थक्क करणारा प्रवास
भाषावार प्रांतरचनेनुसार तत्कालीन मुंबई राज्यातील प्रदेशातील काही भाग गुजरात म्हणून निर्माण झाला, मराठी भाषक प्रदेशाला विदर्भ आणि मराठवाडा हे दोन मराठी बहुल भाग जोडले...
उत्तर महाराष्ट्राचे दहा हजार कोटींचे नुकसान
जगभर थैमान घालणार्या करोना विषाणूच्या महामारीने उत्तर महाराष्ट्रातही आपले आस्तित्व दाखवून देण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यामार्गे प्रवेश केलेल्या या महामारीमुळे उत्तर...
हवामानाधारित फळ पीकविमा योजनेकडे कंपन्यांची पाठ?
प्रधानमंत्री हवामानाधारित फळपीक विमा योजनेसाठी विमा हप्ता भरण्याची मुदत दरवर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत असते. यंदा मुदत टळूनही अद्याप या योजनेसाठी विमा हप्ता भरण्यासाठीचा शासन निर्णय...
अबब…! लष्करी अळीने केले तब्बल ४०० कोटी फस्त
यावर्षी अमेरिकन लष्करी अळीमुळे जिल्ह्यातील जवळपास २५ टक्के म्हणजे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका फस्त केला आहे. मक्याच्या पोंग्यापासून ते कणसापर्यंत लष्करी अळीने या...
जलनीती भाग १ – घरगुती पाणी वापरात जनावरांचाही विचार
राज्य सरकारने २००३ नंतर प्रथमच राज्याची जलनीती जाहीर केली आहे. त्यात पाण्याचा प्रभावी वापर, पाण्याची बचत, सर्वांना पाणी या धोरणाचा समावेश केला असून, राज्यातील...
महाराष्ट्राला प्रतीक्षा खर्या सामन्याची
भारतीय जनता पक्षाने केलेल्या अंतर्गत पाहणीमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला २२९ जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे भाजप-शिवसेना...
शेतकरीच करणार ई- पीक पाहणी
शेतकर्याने पेरणी अथवा लागवड केल्यानंतर एक तर तो कामाच्या व्यस्ततेमुळे तलाठ्यापर्यंत जात नाही. समजा गेलाच तर तलाठीही नोंद करेलच याचा काही शाश्वती नसते. यामुळे...
शेतकरी अपघात योजनेत महिलांमध्ये भेदभाव
राज्य सरकारने गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेत वाहिवाटदार शेतकरी खातेदार व त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा आदेश जाहीर केला आहे....
जायकवाडीच्या पाण्यासाठी जलसंधारण कामांवर बंदी
जायकवाडी धरणाच्या पाणलोटात येणार्या उर्ध्व गोदावरी खोर्यात यापुढे एक लिटरभर पाणी न अडवण्याचा निर्णय मृद व जलसंधारण विभागाने घेतला आहे. यापुढे कुठलाहीं प्रकल्प जायकवाडी...