Sneha Kolte
1639 लेख
0 प्रतिक्रिया
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
अणुस्कुरा घाटाचे लवकरच रुंदीकरण, अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद
Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई - कोल्हापुरातून रत्नागिरीत येण्यासाठी अतिमहत्त्वाचा ठरणाऱ्या अणुस्कुरा घाटाची दुरवस्था झाली आहे. या घाटावरून जड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्यांवर...
राऊतांचं संरक्षण काढा, उद्या पुन्हा दिसणार नाहीत; भरसभागृहात नितेश राणेंनी धमकावले
Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई - भाजपा आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वैर संपूर्ण महाराष्ट्राला ठावूक आहे. त्यांच्यातील...
बोलीभाषा शुद्ध की अशुद्ध?
एका कार्यक्रमात नागराज मंजुळे म्हणाले, 'भाषेत शुद्ध-अशुद्ध असं काही नसतं. ती प्रत्येकाची असते, स्वतंत्र असते.' पण भाषेच्या शुद्धीकरणाबाबत बोलायचं झालं तर प्रत्येक भाषेचं स्वतःचं...
हिरकणी कक्षात सुविधांची वानवा, पाणावलेल्या डोळ्यांनी आमदार मातेचा सरकारवर संताप
Hirkani Room in Vidhanbhavan | मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मतदारसंघातील सर्व आमदार या अधिवेशनाला हजर आहेत. आपल्या मतदारसंघातील...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी? आशिष शेलार म्हणाले, काम अंतिम टप्प्यात…
Status Of Classical Language for Marathi | मुंबई - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज जगभर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला...
मराठी भाषा टिकवण्यासाठी ‘हे’ साधे पाच नियम पाळाच!
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... हे मराठी भाषेचे अभिमान गीत. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेची होत असलेली गळचेपी पाहता पुढची किती वर्षे आपण...
औरंगाबादच्या नामांतराला इम्तियाज जलील यांचा विरोध; म्हणाले, मी मेलो तरी…
Imtiyaj Jalil News | ठाणे - औंरगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादला यापुढे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादला धाराशीव...
शिंदे गट नको, शिवसेनाच म्हणा; ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक
ठाणे - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन फूट पडले. यामुळे शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group)...
मोठी बातमी! प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार; सत्तासंघर्षाची सुनावणी आता २१ फेब्रुवारीला
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावे अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने राखून...
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला
नवी दिल्ली - गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकिल एकमेकांचे दावे खोडून काढण्याकरता अभ्यासपूर्ण...