घर लेखक यां लेख Sanjay Sonawane

Sanjay Sonawane

Sanjay Sonawane
342 लेख 0 प्रतिक्रिया

न्यायव्यवस्थेवरील अविश्वास लोकशाहीला घातक!

भारतीय न्यायपालिकेतील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना न्यायपालिका कमकुवत करणारे गट सक्रिय झाल्याविषयी चिंता व्यक्त करणारे पत्र...

लोकांची उदासीनता लोकशाहीसाठी धोकादायक!

भारतीय लोकशाहीचे वैशिष्ठ्य आहे की यात सत्ताधारी आणि विरोधक असे दोघेही समान संविधान मूल्य असलेले घटक आहेत. एककेंद्रित लोकशाही ही हुकूमशाही किंवा आणीबाणीपेक्षा जास्त...

लोकशाहीचा गाभा जपण्यासाठी आचारसंहितेचे महत्व!

लोकशाहीत राजकीय पक्ष हे व्यावसायिक मूल्य म्हणून काम करू शकत नाहीत. ते राज्यघटनेला, कल्याणकारी राज्य स्थापनेला आणि पर्यायाने नागरिकांना बांधिल असतात, राजकारणाचे व्यावसायिकरण रोखण्यासाठी...

लहानग्यांचे लहानपण जपण्याचे नाजूक आव्हान!

आजच्या काळात आईवडील दोघेही कमावते असल्याने मुलांना पाळणाघर किंवा शेजारी तसेच इतर नातेवाईकांकडे संगोपनासाठी ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. मुलांसाठी केवळ अर्थार्जन करण्यापलीकडेही काही जबाबदार्‍या...

‘पत्थर की हवेली’पासून ‘तिनको के नशेमन तक’

गुलजारांना घरौंदा किंवा घरट्याचं विशेष अप्रूप आहे. याच नावाचा अमोल पालेकर, जरीना वहाब जोडीचा सुंदर सिनेमाची पटकथा गुलजारांनी लिहिली. ‘दो दिवाने शहरमें’ पासून ‘एक...

राजकीय गुन्हेगारी लोकशाहीसाठी चिंताजनक!

सामाजिक शास्त्रामध्ये गुन्ह्याची व्याख्या ही विशिष्ट अधिपत्याखाली असलेल्या समुदायात किंवा क्षेत्रफळात सनदशीर मंजुरीनंतर स्थापित कायद्याचे उल्लंघन अशी करता येऊ शकते. लोकशाहीत कायद्याचा भंग हा...

दु:ख स्वाभाविक आणि आनंद संशयास्पद!

लोकल ट्रेनच्या रोजच्या प्रवासात किरकोळ कारणावरून हमरीतुमरीवर येऊन वेळप्रसंगी एकमेकांना गंभीर जखमी करण्यापर्यंतच्या हाणामार्‍या नव्या नाहीत. सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळेत हे प्रकार जास्त होतात. अनेकदा...

माणसाचं जगणं एका सरळ रेषेत नसावं!

संपूर्ण जग हे अनित्यवादाच्या सिद्धांताचा परिपाक असून परिवर्तन विश्वाचा नियम असल्याचं तत्त्वज्ञान भारतात सर्वमान्य झालेले आहे. बदल ही जगण्याची पद्धत आहे. मानवी शरीरात सातत्याने...

मुंबईची नकारात्मक ओळख वाढू नये…

‘एनसीआरबी’ने चालू वर्षात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत पहिला क्रमांक राजधानी दिल्लीचा आहे. देशाची आर्थिक राजधानी मानली जाणारी मुंबई दुसर्‍या...

जिथे सत्तेसाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व वापरले जाते…

युद्ध आणि सत्तेसाठी दैव आणि धर्माचा वापर झाल्याने आणि तीच संस्कृती म्हणून रुजवली गेल्याने त्यातून सांस्कृतिक कलहाला सुरुवात झाली. येथील दैववादी कारणांमागेही युद्धांचा चेहरा...