Sanjay Sonawane
342 लेख
0 प्रतिक्रिया
निसर्गाची अवकृपा की धोरणांचे अपयश
दोन लाखांपर्यंत पीक कर्जमाफी शेतकर्यांना देण्यात आली आहे. त्यावरील शेतकर्यांच्या कर्जाचा विचार केला जाईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले. सोबतच ज्या...
नागरिकत्व आणि धर्माधिष्ठित लोकशाही
लोकशाहीत लोकमतातून सत्तेवर आलेल्यांच्या ताब्यात नागरिक आपल्या भविष्याचे निर्णय सोपवतात. या वेळी विरोधी विचारांना नाकारण्यासाठी केवळ संख्यामूल्य महत्त्वाचे ठरते. अशावेळी बहुमताकडे कायदा बनवण्याचे अधिकार...
शिवसेनेच्या धर्मनिरपेक्षतेची चिंता नको
राज्याच्या नव्या सत्तासमीकरणातून महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची राज्यातील आघाडी ही देशातल्या लोकशाहीला दिशा देणार्या...
सत्तेसाठी विचारसरणींची मिसळ!
मागील २० दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेतील राजकारणाने बदललेले अनेक रंग महाराष्ट्राने पाहिले. परस्पर टोकाच्या विचारधारांनी सत्तेसाठी एकत्र येण्याची तयारी, पक्षनिष्ठा, विचारांशी बांधिलकी केवळ सत्ता मिळवण्यासाठी...
पावसाने झोडले….राजाने मारले?
यंदा राज्यात पाऊस उशिराने दाखल झाल्यावर त्याची आतुरतेने वाट पहिली जात होती. मात्र, उशिराने आलेल्या पावसाने शेतकर्याला दिलासा देण्यापेक्षा त्याला आणखीणच अडचणीत टाकले. कोकण,...
थाळीतला चंद्र
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली... म्हणणारे चंद्र चांदण्यांपलीकडे गेलेले नारायण सुर्वे यंदाच्या निवडणुकीतील आश्वासने ऐकून मनोमन सुखावले असतील, भाकरीचा चंद्रापासून सुरू झालेला शोध...
‘जोडणे सोपे…तोडणे अवघड’
तथागत बुद्ध एकदा एका आरेच्या वनातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे निघाले होते. त्यावेळी आरेच्या जंगलात दबा धरून बसलेला अंगुलीमाल अचानक समोर आला....आणि म्हणाला. हे...
अबकी बार….ज्याचा त्याचा दरबार
कृष्णकुंजसेन दादरधिपती आपल्या दादरच्या दरबारातील शामियान्यात येरझार्या घालत होते....नाही नाही नाही....कोण आहे रे तिकडे? काय करतोय तिथे? हे काय ऐकतोय आम्ही? कांदगावकरांचे यतीनराव आज...
परंपरागत सत्तेची कौटुंबिक लोकशाही
विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडाळीला ऊत आलाय. अनेकांनी बंडखोरी करत आपल्या पक्षनिष्ठेला बाजूला सारून ‘सत्ताधार्यांसोबत विकासाच्या संधी’ला महत्त्व...
हम जहाँ खडे होते है…
ज्या घटकांमुळे त्याला नाकारण्यात आलं होतं, त्याचीच त्यानं ओळख बनवली, त्याचा आवाज खूपच कठोर असल्याचं बोलून ऑल इंडिया रेडिओने त्याला नोकरी नाकारली होती. तोच...