193765 लेख
524 प्रतिक्रिया
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
महाविकास आघाडीकडून होणाऱ्या बदल्यांना कंटाळून DGP सुबोध जयस्वाल गेले रजेवर
राज्यातील गृह खात्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांवरून राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक यांच्यातील मतभेदांचा उडालेला भडका अद्याप कायम आहे. याचा...
शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ‘डिजिटल ’
शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा यावेळी वेगळ्या पद्धतीने साजरा होण्याची शक्यता आहे, शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करत असते; पण यावेळी कोरोना...
ठाकरे सरकारचे पुन्हा पाढे पंचावन्न….
येत्या २८ ऑगस्टला राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला बरोबर नऊ महिने पूर्ण होतील. या आठ महिन्यांपैकी ठाकरे सरकारचे पाच महिने...
आधी अजितदादा तर आता पार्थ पवारांमुळे ठाकरे सरकार अस्थिरतेच्या भोवऱ्यात
राज्यात ठाकरे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अजितदादा पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या बरोबर पहाटे शपथ विधी उरकून राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते...
आक्रमक शिवसेनेचे दुबळे सरकार
जितकी डोकी, तितकी मते
जितकी शिते, तितकी भुते;
कोणी मवाळ्, कोणी जहाल्
कोणी सफेत्,कोणी लाल;
कोणी लठ्ठ्, कोणी मठ्ठ्
कोणी ढिले,कोणी घट्ट् ;
कोणी कच्चे, कोणी पक्के
सब् घोडे बारा टक्के
गोड...
उद्धवजी, सांगा कसं जगायचं?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. तसे बघायला गेल्यास शिवसेनेच्या इतिहासात आणि विशेषता ठाकरे कुटुंबीयांमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवत असलेल्या व्यक्तीचा...
ग्रामीण भागात कोरोना मृत्यूपेक्षा आत्महत्या जास्त
कोरोनाचा राज्यात धुमाकूळ सुरू असताना सर्व यंत्रणा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी रात्रंदिवस झटत आहे. मात्र राज्यात बांधावर, शेतात, राहत्या घरात शेतकर्यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केल्याची...
घातक संशयकल्लोळ…!
शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या अपघाती निधनानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला अत्यंत प्रतिकूल आणि खडतर काळ भोगावा लागला होता. मातोश्रीने त्यावेळी...
विद्यापीठ परीक्षांचा घोळ कधी मिटणार?
राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाआघाडी सरकारने राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षामधील घोळात आणखी घोळ घालून ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
ठाकरे सरकार लोकाभिमुख कधी होणार?
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशभरात २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू केला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात त्याप्रमाणे जर ८ मार्च ते २२ मार्च यादरम्यान मुंबईत आंतरराष्ट्रीय...