घर लेखक यां लेख

175502 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.

दोन ठाकरे आणि एक शिंदे यांच्या भांडणात मराठी माणूस रसातळाला?

३० जूनपासून महाराष्ट्राच्या राजकारणात तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी लढाई सुरू आहे त्याच्या निकालाचा...

प्रशासकीय यंत्रणेची संवेदनहीनता आणि अनास्थेचे बळी..!

नवी मुंबई खारघर येथील सेंट्रल मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेली भीषण दुर्घटना ही केवळ राज्य सरकारच्या अनास्थेमुळेच घडलेली नसून एकूणच अमानवी आणि...

मंत्रालय चालवते तरी कोण? मुख्यमंत्री, मंत्री की दिलीप खोडे?

मंत्रालय हे राज्य कारभाराचा गाडा चालवणार्‍या सत्तेचे प्रमुख केंद्र आहे. राज्यातील गोरगरीब जनतेपासून ते अगदी सरकारी अधिकारी, कर्मचारी ते राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते असे...

अनिल जयसिंघानी प्रवृत्ती फोफावलीच कशी?

अनिल अर्जुन जयसिंघानी आणि अनिक्षा अनिल जयसिंघानी या बापबेटीने राज्यातल्या भल्या भल्यांच्या झोपा उडवल्या आहेत. राज्यात तसेच राज्याबाहेरदेखील तब्बल १७ हून अधिक गुन्हे दाखल...

उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?

राजकारणात असलेल्या कोणत्याही नेत्याने आणि अगदी कार्यकर्त्यानेदेखील सदैव अष्टावधानी असावे लागते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे मुळातच करिष्माकारी नेतृत्व होते. बाळासाहेब ठाकरे या नावातच...

काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर वंचितही चालते मग मनसे का नाही?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेने तिच्या पारंपरिक राजकीय विचारसरणीमध्ये जे काही आमूलाग्र बदल केले आहेत ते सर्वसामान्य शिवसैनिकांच्या खरंच किती अंगवळणी पडले आहेत...

मुंबईला स्पेशल ‘सीपी’ची आवश्यकता काय?

मुंबई ही जशी महाराष्ट्राची राजधानी आहे, तशीच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे. त्याचबरोबर जगाच्या पातळीवर मुंबईला उच्च दर्जाचे स्थान आहे. त्यामुळेच या मुंबई...

ना विदर्भहित ..ना मराठवाडा..फक्त कुरघोड्यांचे राजकारण…!

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संत्रानगरी नागपूर येथे गेल्या आठवड्यापासून सुरू झाले आहे, मात्र आठवडाभराच्या कामकाजाचा जर सूर बघितला, तर विदर्भातील विशेष अधिवेशनातून ना विदर्भाचे...

डबल इंजिन सरकारचा लाभ उर्वरित महाराष्ट्राला कधी मिळणार?

भारताचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी नागपूर आणि विदर्भासाठी तब्बल ११...

सहनही होत नाही… सांगताही येत नाही…!

शिवसेनेतील बंडाळीनंतर महाराष्ट्राचे राजकारण मोठ्या प्रमाणावर बदललेले आहे. हे बदल जसे राजकीय पक्षांमध्ये होत आहेत त्याचप्रमाणे राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख तसेच अगदी छोट्या मोठ्या...

POPULAR POSTS