Unmesh Khandale
45 लेख
0 प्रतिक्रिया
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, रामटेक यांचा समावेश आहे. या पाच मतदारसंघांत प्रामुख्याने काँग्रेस...
Lok Sabha 2024 : महिलांना उमेदवारी देण्यात भाजप आघाडीवर; मात्र समान हक्क देण्यात महाराष्ट्र अजुनही...
मुंबई - लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देणारे विधेयक याच वर्षाच्या सुरुवातीला मंजूर झाले आहे. या विधेयकाचे श्रेय घेणाऱ्या सर्वच पक्षांनी लोकसभा 2024 च्या...
Lok Sabha 2024 : पहिल्या तीन टप्प्यात भाजपची फक्त एका जागेवर ठाकरे गटाविरोधात लढत;...
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान जवळ आले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे या टप्प्यातील जागावाटप पूर्ण झाले. त्यातून समोर आलेले चित्र हे...
निळा झेंडा सगळ्यांसोबत, उमेदवार किती?
महाविकास आघाडीसोबत बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांची चर्चा सुरू होती. दोन अडीच महिने चाललेल्या चर्चेनंतर सन्मानजनक जागावाटप होत नाही, असे कारण पुढे करत प्रकाश...
अजितदादा सांभाळून… पवार संपवण्याचा डाव!
महाराष्ट्रात भाजपला वाढण्याची संधी विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थोड्या प्रमाणात मिळाली, मात्र पश्चिम महाराष्ट्रात अजूनही तसा शिरकाव करता आलेला नाही. त्यासाठी राष्ट्रवादी पक्ष...
भाजपची सर्वसमावेशकता दक्षिण-पूर्वोत्तरसाठीच का?
राजकारणामध्ये पक्ष स्थळ-काळानुसार त्यांच्या विचारधारा आणि रणनीतीमध्ये बदल करत असतात. काँग्रेसने आता बहुजनवादी विचारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. बसपा, आरजेडी, समाजवादी पार्टी, जेडीयू,...
Maratha Reservation : मराठा समाजाचा टक्का कसा घसरला! 5 वर्षांत मराठा लोकसंख्येत 2 टक्क्यांची...
मुंबई - महायुती सरकारने मोठा गाजावाजा करीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिले. राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यातील 1 कोटी 58...
जरांगे हनुमानाची शेपूट…आंदोलन संपता संपेना
मनोज जरांगे सहा महिन्यांपूर्वीपर्यंत जालना जिल्ह्यातही कोणाला माहीत नसलेली व्यक्ती. बीड जिल्ह्यातून रोजगार - कामधंद्याच्या शोधात त्यांनी मातोरी हे त्यांचे मूळ गाव सोडले. पत्नी...
‘चारसो पार’साठी नितीश कुमारांनंतर कोणाचा नंबर…
बिहारी बाबू नितीश कुमारांना भाजपने सोबत घेतले आहे. नितीश कुमार यांची ही वैचारिक युती आहे की सत्तेसाठीची तडजोड हे लपून राहिलेले नाही. हा संधीसाधूपणा...
तृणमूल काँग्रेसची ‘इंडिया’वरील ममता आटली!
इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस, टीएमसी, बिहारमधील आरजेडी, जेडीयू आणि महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि दिल्लीतील आम आदमी पार्टी, सीपीआय, सीपीएम, जम्मू-काश्मीरमधील...