Unmesh Khandale
41 लेख
0 प्रतिक्रिया
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
संविधानाचा उत्सव नको, तत्त्वं टिकवण्याची गरज!
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. संविधान स्वीकारण्याचे हे ७५वे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृतकाळाविषयी तुम्ही-आम्ही खूप ऐकले, वाचले आणि पाहिलेदेखील आहे....
रामलल्लाच्या दर्शनावरून निवडणूक आयोगाची कोंडी!
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आगामी लोकसभेची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. कर्नाटकातील दारुण पराभवामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि...
अहिंसक आंदोलनाने दाखवली सामान्य माणसाची ताकद!
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण गुरुवारी स्थगित झाले. आता गावागावात साखळी उपोषण करण्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे. सरकारने मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र...
मुख्यमंत्री शिंदे युद्धात जिंकले, तहात हरले!
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा मानला जातो. मुख्यमंत्री सातारचे असले तरी त्यांची कर्मभूमी ही ठाणेच आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनही ठाण्याची ओळख आहे....
दादांची नाराजी आणि मुख्यमंत्रीपदाची चर्चा
स्थळ - लंडन
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार.
‘मला आनंद आहे की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यासोबत आलेले आमचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार.’
स्थळ...
‘नारीशक्ती वंदन’सोबत मानसिकता बदलाचीही गरज
नारीशक्ती वंदन-२०२३ विधयेकावर 7 तास झालेल्या चर्चेमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी याचे श्रेय स्वतःच्या पक्षाकडे घेण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी...
उदयनिधींच्या निमित्ताने भाजपकडून इंडियाची कोंडी!
तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री तथा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन विचारधारा संपली पाहिजे असे वक्तव्य केलं आणि...
ईडी संचालक संजय मिश्रांसाठी केंद्र सरकारकडून नवीन पदाची निर्मिती; ED-CBI करणार रिपोर्टिंग
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय फिरवण्याचा केंद्र सरकारचा सिलसिला अजुनही सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमधील अधिकाऱ्याची नियुक्ती आणि बदलीचे अधिकार दिल्ली राज्य सरकारला...
चांद्रयान-३ सुरक्षित लँड, मोदी सरकार-३ पुढील आव्हाने!
१५ ऑगस्टला मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला दहाव्यांदा संबोधित केले. ही कामगिरी करणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी देशाच्या प्रगतीमध्ये भ्रष्टाचार, घराणेशाही आणि...
आग मणिपुरी आणि मोदींचा बंब काँग्रेसच्या दारी!
‘ताकास तूर लागू न देणे’ ही भाजपच्या नेत्यांची खासियत राहिली आहे. २०१४ पासून सुरू झालेल्या मोदी युगापासून तर याचा प्रत्यय वारंवार येत आहे. काँग्रेसने...