हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राप्रमाणेच हस्तरेषा शास्त्राचे महत्त्व देखील सांगण्यात आले आहे. हस्तरेषा शास्त्रामध्ये आपल्या तळहातावरील रेषा, आकृत्या, चिन्ह...
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला महिला वटपौर्णिमा (Vat Pornima) साजरी करतात. जन्मोजन्मी हाच पती लाभावा आणि त्याला दिर्घायुष्य लाभावं याकरता वटपौर्णिमा साजरी केली जाते. मात्र, औरंगाबादेत...
ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले जाते. या 12 राशींपैकी प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये खास विशेषता असते. राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव, गुण, आवड-निवड यांचा अनुमान...
शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. माणूस जन्मापासून ते मरेपर्यंत काही ना काही गोष्टी शिकत असतो. यात घरातील वडीलधारी मंडळी, गुरु, मित्र अनेक जण आपल्याला पायरी...
अंक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीचा मूलांक आणि भाग्यांकाला मुख्य अंक मानले जाते. ज्याच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तिचा स्वभाव आणि व्यक्तित्वाचा अंदाज लावला जातो. मूलांकाच्या माध्यमातून आपण...
वास्तूशास्त्रात घरातील सकारात्मक ऊर्जेवर विशेष लक्ष दिले जाते. तसेच वास्तु शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तु शास्त्रानुसार जर आपण प्रत्येक...
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकदशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते, तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशाप्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात....
कधी कधी माणसाला त्याच्या छोट्याशा चुकीची मोठी किंमत मोजावी लागते. यात वास्तूशी संबंधित चुकांमुळे अनेकदा कठीण प्रसंग उद्भवतात, असे ज्योतिषींकडून सांगितले जाते. यामुळे घरातील...
हिंदु पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेदिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभावे याकरता हे व्रत केले जाते. यावर्षी १४ जून रोजी वटसावित्री...
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकदशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते, तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशाप्रकारे वर्षामध्ये एकूण २४ एकादशी येतात....
वास्तू शास्त्रात घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची एक योग्य दिशा निश्चित केलेली असते. जर ती वस्तू घरामध्ये अयोग्य दिशेला ठेवली गेलेली असेल तर, तुम्हाला याचे...
वास्तू शास्त्रात नियमीत दिनचर्येच्या कामांतील बदलांव्यतिरिक्त माणसाच्या स्वभावापासून ते त्याचं बोलणं, बसणं, उठणं यांसारख्या अनेक गोष्टींचे वर्णन सांगण्यात आले आहे. याशिवाय घरातील पूजा-पाठ यांचे...
चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान...