हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सात दिवस पीडितेने मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. या घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत...
हिंगणघाट जळीतकांडातील मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेची अखेर झुंज अपयशी ठरली आहे. आज, सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्यावर उपचार करणार्या...
विदर्भामध्ये मागील चोवीस तासात हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे ढगाळ परिस्थिती आणि त्यानंतरच्या पावसामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. तर दुसरीकडे कोकण, गोवा, मराठवाडा...
हिंगणघाट जळीतकांडातील मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेची अखेर झुंज अपयशी ठरली आहे. आज, सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्यावर उपचार करणार्या...
उपांत्य फेरीत पाकिस्तानला नमवून अंतिम फेरी गाठलेल्या भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाला अंतिम सामन्यात यश मिळवण्यात अपयश आले आहे. बांगलादेशने तीन विकेट राखून डकवर्थ...
सरकारी नोकऱ्यांमधील पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार...
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (दि. ९ फेब्रुवारी) वाढदिवस. या निमित्ताने हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची आज मोफत 2D इको तपासणी करण्यात आली....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबईमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला मोठ्या संख्येने मनसैनिकांनी हजेरी लावली...
मनसेने हिंदुत्त्वाचा विषय हाती घेत आज आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला. यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असून एकट्या बांगलादेशातूनच २ कोटी लोक भारतात राहत आहेत. त्यामुळे देशात सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण...