पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून निरपराध ९ जणांचा बळी घेणार्या माथेफिरू चालक संतोष मानेला ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. कोर्टाने...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ते १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाजाच्या मंत्रिमंडळ समितीने हा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकार...
आर्थिक मागास आरक्षण विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाले आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. १० टक्के आरक्षण विधेयक राज्यसभेत मजूर झाले आहे....
आज 'व्हॉट्स अॅप' ही संकल्पना सर्वसामान्य अशी झाली आहे. देशात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये 'व्हॉट्स अॅप' असतो. देशातील ७ कोटी लोक व्हॉट्स अॅपचा वापर करतात....
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे...
राजस्थानच्या अजमेरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी...
जागतिक पुस्तक मेळयात ब्रेल लिपीतील मराठी भाषेमधील पुस्तकांचे दालन आकर्षण ठरत असल्याचे चित्र यंदाच्या पुस्तक मेळ्यात दिसत आहे. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय पुस्तक न्यासच्यावतीने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रसिद्ध पाणीतज्ज्ञ आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी गंगा नदी शुद्धीकरणाचा नारा...
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१व्या शतकाली बाबासाहेब आंबेडकर असल्याचं उत्तराखंडचे...
२०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधीपक्षांनी एकत्र यायला सुरूवात केली आहे. पण, महाआघाडीला मात्र ओडिशातून मोठा धक्का बसला आहे. बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा...
सध्या प्रेमाची व्याख्याच बदलताना दिसत आहे. फक्त पैशांचे स्वार्थ आणि आकर्षणासाठी प्रेम केले जात आहे. यासंबंधीच एक ताजी घटना चैन्नईच्या वादापालानी येथे घडली आहे....
काँग्रेसनं अप्सरा रेड्डी या तृतीयपंथीयाची महिला शाखेच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस हा देशातील जवळपास १३३ वर्षे जुना पक्ष आहे. अप्सरा रेड्डी यांच्या...