संपादकीय अग्रलेख
अग्रलेख
जरांगे आणि मुख्यमंत्री ठरले हिरो!
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारला हदरवून सोडणारे मनोज जरांगे-पाटील यांनी इतिहास घडवला. या ढाण्या वाघाचे उपोषण सोडण्यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपोषण...
अनधिकृत बांधकामांचा भस्मासूर!
सध्या अनधिकृत बांधकामांचे सर्वत्र पेव फुटल्याचे लक्षात येते. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्या मनगटात ताकद आहे तो मिळेल त्या जागेवर आपलं बस्तान मांडत आहे. शहरापासून...
विधानसभा अध्यक्षांची परीक्षा
राज्यात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचे वारे वाहू लागले आहेत. वस्तुत: गेल्या वर्षी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य ४९ आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर ३० जूनला...
सामोपचार, सामंजस्य हाच मार्ग
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलेले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून आंदोलनकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री...
खरी शिवसेना गेली कुठे!
शिवसेनेत बंड पुकारून पक्षावर दावा सांगत एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. खरी शिवसेना ही आपलीच...
परमेश्वराला स्पर्धेत ओढू नका
गुरुवारी रात्रीपर्यंत मुंबईतील जखमी गोविंदांची संख्या शंभरच्या पुढे होती. यापैकी ६२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर ४५ जणांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात जखमी...
‘इंडिया’मधील भारतीयांकडेही बघा!
देशात सध्या जगातील सर्वात गहन प्रश्नावर मंथन सुरू आहे. त्याची तड लागली नाही, तर जग सर्वनाशाच्या दिशेने जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी...
प्रवाशांची लूट कोण थांबवणार!
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर बेछुट लाठीहल्ला झाल्यानंतर संतापलेल्या या समाजाने मराठवाड्यासह राज्यात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका...
गांधी विचारांची अवहेलना!
अलीकडच्या काळात महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात महात्मा गांधीजींची अवहेलना, विटंबना करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. २ वर्षांपूर्वी चंपारण्य येथील गांधीजींचा पुतळा माथेफिरूने उखडून टाकला...
आरक्षणाच्या तव्यावर सत्तेच्या पोळ्या!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटत आहेत, त्यासाठी त्यांनी पूर्वीच्या यूपीएला अधिक व्यापक रूप देत इंडिया असे नामाभिधान...
बिगुल वाजवायची लगीनघाई!
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते मुंबईत एकवटले असताना केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी संसदेचे विशेष अधिवेशन जाहीर करून राजकीय आखाड्यात नवा...
इंडिया आघाडीचे भोजनभाऊ !
२०२४ साली होणार्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून तब्बल २८ पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीला मूर्त स्वरुप यावे यासाठी...
कानामागून आले आणि…
राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती राजकीय आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेली युती भावनिक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच स्पष्ट केले. पण आता...
महामार्गाचे प्रेम आताच का?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो काही गोंधळ सुरू आहे ते पाहिल्यानंतर डोक्याला झिणझिण्या आल्याशिवाय राहणार नाहीत. कोण कुणाचा मित्र आणि कोण शत्रू तेच समजत नाही....
गडकरींचं काय होणार!
भाजप हा एका विचारसरणीवर आधारित असलेला पक्ष आहे. त्यामुळे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींभोवती केंद्रित झाला असे म्हणता येणार नाही. भाजप आणि पंतप्रधान हे एकमेकांना...
- Advertisement -
Advertisement
Advertisement
