संपादकीय अग्रलेख

अग्रलेख

गाजराची पुंगी आणि सेफ गेम!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुुक्रवारी आपल्या पक्षात फूट पडलेली नाही, आमच्या पक्षातील काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. अजित पवार यांना पुन्हा...

संभ्रमाचा भोपळा!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राष्ट्रवादीत फूट पडल्याचे जाहीररित्या नाकारले. अजित पवार आमचे नेते आहेत, पक्षात फूट पडलेली...

कांदा करणार भाजपचा वांदा !

एकीकडे देशभर चांद्रयान३ मोहिमेचा आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी मात्र केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात बेंबीच्या देठापासून लढतोय. सरकार कोणतेही असो, ते शेतकर्‍यांना...

सावळ्या भुईचा चंद्रोत्सव

केवळ भारतालाच नव्हे, तर जगाला ज्याची प्रतीक्षा होती, ते चांद्रयान-३ मोहिमेने साध्य केले. बुधवारी सायंकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरले...

कार्यकारिणीतून ‘काँग्रेस जोडो’!

स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. मल्लिकार्जुन खर्गे पक्षाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर कार्यकारिणी तयार होण्यास तब्बल...

पालघरकडे लक्ष कोण देणार!

आदिवासींच्या नावाने पालघर जिल्हा निर्मिती झाली असली तरी आदिवासी समाज आजही हलाकीचेच जीणे जगत आहे. राज्यकर्तेच जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी ठरले आहेत. पालकमंत्री रवींद्र...

अस्वस्थ मनाच्या कळा…

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या... ध्येय आणि सद्यस्थितीतील तफावतीमुळे ओढाताण होणार्‍या जीवाचे अचूक वर्णन करणारी कविवर्य...

शेतकर्‍याच्या सुखावर विरजण

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट.. कधी दुष्काळाचे तर कधी अतिवृष्टीचे भय... कधी बाजारभाव मिळत नसल्याने तर कधी बाजार ‘भाव’ खात असल्याने चिंता. शेतकर्‍याच्या...

संभ्रमजीवी ठरणार अल्पजीवी?

महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती सध्या महामार्गांसारखी झाली आहे, कोण खड्ड्यात जाईल आणि कोण खड्ड्यातून बाहेर येईल, हेच कळत नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून भाजप एखाद्या नेत्याविरोधात रान...

नवभूमी दाविन मी…

देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा भाषण केले. ९० मिनिटांच्या भाषणात त्यांचा नेहमीचा आवेश होताच,...

आदिवासी आक्रोशाला सरकारी शह!

जागतिक आदिवासी दिनी पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील गाव-पाड्यात उत्साह असतो. यंदा मणिपूर येथे दोन आदिवासी महिलांवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याने आदिवासी संघटनांनी...

आकाशातून पडले, खजुरावर अडकले

मूळ शिवसेनेतून आणि राष्ट्रवादीतून बंड करून त्या पक्षांवर दावा सांगत भाजपशी हातमिळवणी करून सत्तालाभ मिळवलेल्या नेत्यांची परिस्थिती सध्या आकाशातून पडलो आणि खजुरावर अडकलो, अशी...

अधिकारी-ठेकेदारांच्या पोटात ‘खड्डा’

मुंबई उच्च न्यायालयात रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सुनावणी झाली. राज्यातील समस्त नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. जून अखेरीपासून जुलै अखेरीपर्यंत, सलग एक महिना...

हरी नरके पुन्हा होणे नाही!

महात्मा फुले आणि आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक चालते बोलते विद्यापीठ महाराष्ट्रातून हरपले आहे....

डेडलाईन मरो आणि काम पूर्ण व्होवो

मुंबई-गोवा महामार्गाचे कार्म पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नवी डेडलाईन दिली आहे. गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे...