विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धनबुवा हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. त्यांचा जन्म २२ जुलै १८९८ रोजी महाराष्ट्रातील मिरज या गावी झाला. त्यांनी आपले काका...
आनंद बक्षी हे एक हिंदी गीतकार व कवी होते. त्यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे काश्मिरी मोहयाल ब्राह्मण कुटुंबात झाला....
‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस २० जुलै हा ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून...
डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले....
विष्णू डे हे बंगाली भाषेचे महत्त्वपूर्ण कवी, गद्यलेखक, अनुवादक आणि कला समीक्षक होते. विष्णू डे यांची बंगाली भाषेत एक नव्या पद्धतीची संगीतमय काव्यरचना करणारे...
अरुणा असफ अली या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी नेत्या, छोडो भारत आंदोलनातील वीरांगना होत्या. अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे त्यांचे पूर्वीचे नाव. त्यांचा जन्म १६ जुलै...
शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म १४ जुलै १९२० रोजी शेतकरी कुटुंबात पैठण येथे झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन...
पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशाळगडानजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून...