Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai

ओपेड

Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा, फडणवीस ठरले कडक मास्तर

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी निर्घृण आणि निर्दयी हत्या आजपर्यंत घडली नसेल अशीच भावना राज्यातील नागरिकांची झाली....

Ulhasnagar : उल्हासनगरमधील नागरी समस्या सुटण्याची गरज!

- राजू गायकवाड शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न खूप जुना आहे. नागरी समस्या आणि ज्या जागा आहेत त्यातील प्रशासकीय गोंधळामुळे कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, नवी...

Abu Azami : औरंगजेबाचे वारसदार आणि अस्तनीतले निखारे!

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आपण मुसलमानांचे मसिहा असल्याच्या थाटात कायम पवित्रा घेतल्याचे दिसेल. त्यातूनच मग मुस्लिमांची बाजू...

Namdeo Dhasal : नामदेव ढसाळ कोण…विचारणारे ‘हे महाग्यानी लोक’

सिगारेटच्या धुरासारखं नामदेव ढसाळच्या कवितेला आकाशाच्या दिशेनं फुंकून टाकता येत नाही की तिला टायरसोलच्या निर्दय लेदरबुटाखाली चिरडताही येत नाही. चिरडलेली नामदेवाची कविता जमिनीतून उगवते,...

Janata Darbar : लोकशाहीत रुजतेय राजेशाही, दरबारशाही !

- अविनाश चंदने - महिना-दीड महिन्यापासून राज्यात जनता दरबारवरून कुरबूर दिसून येत आहे. ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक हे वनखात्याचे मंत्री असून पालघरचे पालकमंत्री आहेत....

Book Review : जातीभेदाच्या फटीतून उगवणारा प्रेमाचा अंकुर!

-प्रदीप जाधव जातीयता, विषमता मानवी विकास प्रक्रियेतील अडथळा समजला जातो. त्याचा सामाजिक एकात्मता अखंडतेबरोबरच सामाजिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो.जातीयतेने पोखरलेल्या समाजात समन्वयाचा अभाव असतो. कायद्याने...

National Science Day : अंधश्रद्धेच्या अंधारात विज्ञानाच्या दिव्याची गरज!

समाजात काही वेळा काही माणसं अशी भेटतात आणि म्हणतात की, विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वी माणसाच्या जीवनामध्ये ताणतणाव कमी होते, संघर्ष कमी होते आणि त्यामुळे माणूस...

Pratibha Sangam Sahitya Sammelan : नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे प्रतिभा संगम

- प्रसाद जाधव साहित्य आणि महाराष्ट्राचे अतूट नाते आहे. संस्कृतमधील क्लिष्ट वाटणारे ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी प्राकृतमधून समाजासमोर आणले आणि विश्व कल्याणाची प्रार्थना - पसायदान -...

Marriage Act : बेकायदा लग्न आणि कायद्याची गोष्ट!

लग्न ही ‘त्या’च्या आणि ‘ति’च्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात असते. दोघांनी एकमेकांना सांभाळून घेत पुढे जायचे असते. प्रत्येक जोडपं एकमेकांना साजेसं असेल, अशी शक्यता...

Delhi Assembly Election 2025 : दिल्लीतील आम आदमी केजरीवालांना का कंटाळला?

दिल्ली विधानसभेत 1993 नंतर पहिल्यांदाच भाजपला विजय मिळवता आला आहे. भाजप आणि काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षांना गेली 13 वर्षे ‘आप’ने सत्तेत येऊ दिले नाही. दिल्ली...

Maharashtra Schemes : विविध सरकारी योजनांचे खरे लाभार्थी कोण?

प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते, असे म्हणतात. राजकारणातही तेच असते. कारण राजकारण्यांना खुर्चीवर प्रेम असते, त्यामुळे मतदारराजांच्या भावनांचा कसाही खेळ ते मांडू...

ISRO : सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वदेशी शक्ती!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास यांनी संयुक्तपणे शक्ती तंत्रज्ञानावर आधारित एक स्वदेशी सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) चिप विकसित केली आहे....

New Chief Election Commissioner Of India : निवडणूक आयुक्त कायद्याच्या अलीकडे आणि पलीकडे

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली. या नियुक्तीवरून आणि संसदेने २०२३ मध्ये यासंदर्भात तयार केलेल्या कायद्यातील...

Mohammed Zahur Khayyam : जन्म-मृत्यूने जोडलेले खय्याम आणि जाँनिसार!

खय्याम साहेबांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी ब्रिटिश राजवटीत पंजाबमध्ये झाला. त्याआधी त्याच तारखेला १९१४ मध्ये म्हणजेच १३ वर्षे आधी ग्वालियरमध्ये जाँनिसार अख्तर यांचा...

Chhatrapati Shivaji Maharaj : महाराज, आम्हांस क्षमा असावी!

महाराज, काळ बदलला तसे आम्हीही बदललो. तुमच्या स्वराज्यास लायक न राहिलो. तुम्ही उभारलेले स्वराज्य आमच्या स्वार्थासाठीच वापरू लागलो. महाराज, आपला वा आपल्या ‘छाव्या’चा पराक्रम...