संपादकीय ओपेड
ओपेड
बेस्टची कंत्राटदार कंपनी तुपाशी, कामगार मात्र उपाशी !
बेस्ट उपक्रमाने परिवहन सेवेसाठी कंत्राटीकरणाचा निवडलेला मार्ग मुंबईकर प्रवाशांना भलताच त्रासदायक ठरू लागला आहे. पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे वडाळा आगारातील बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्या चालवणार्या...
खड्ड्यांचा ‘अर्थ’ हाच भ्रष्ट व्यवस्थेचा मतितार्थ!
पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? मीठ की साखर? उत्तर-महापालिकेचे डांबर.. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा संदेश खरे तर महापालिकेच्या कारभाराची लख्तरं काढतो. प्रत्येक...
नगराध्यक्ष, सरपंच निवड अन् शेतकर्यांना मतदानाचा अधिकार !
राज्यात ३५७ बाजार समित्या आहेत. २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समितीच्या पारंपरिक पध्दतीने होणार्या निवडणुकीला पहिल्यांदा छेद दिला. कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना बाजार समितीच्या...
सत्तांतरानंतर राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष !
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणार्या आमदारांनी बंड केलं, ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उध्दव ठाकरे यांच्याविरोधात. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला या बंडानं...
नशिबाचं ‘बॅड लक’ अन् फॉर्मची ‘विराट’ कहाणी !
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली काही काळापासून मोठ्या बॅड पॅचला सामोरा जातोय. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानीदेखील राहिलेल्या आणि रन मशीन म्हणून जगात...
खाद्यतेलाच्या आयातीपेक्षा उत्पादन वाढवण्याची गरज !
दमडीचं तेल आणलं, सासुबाईंचं न्हाणं झालं।
मामंजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली॥
उरलेले तेल झाकून ठेवले, लांडोरीचा पाय लागला।
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला॥
भाषेचे सौंदर्य...
उद्धव ठाकरेंचे चुकलेच, एकनाथ शिंदे तुम्ही सावध राहा!
येत्या आठवड्यात पुढील बुधवारी २० जुलैला महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता, कलाटण्या, नाटकीय घडामोडींना एक महिना होईल. कारण २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ...
द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊन शिवसेना वाचणार?
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भूमिपुत्रांसाठी स्थापन केलेल्या आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांसाठी वाहून घेतलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच राज्यातील आणि केंद्रातील राजकीय घडामोडींमुळे धोक्यात...
शिवसेना कधीही संपत नसते…
शिवसेना संपणार नाही, त्याची कारणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या केलेल्या संगोपनात आहेत. शिवसेनेत वीस टक्के राजकारण आणि ऐशी टक्के समाजकारण, असे जरी म्हटले...
काय कोकणातली झाडी, काय डोंगार, काय खड्ड्यांनी भरलेले रस्ते, अरारा!
खड्ड्यांशिवाय कोकणातील प्रवास ही कल्पनाच कुणाला मान्य होणार नाही! विशेषतः जूनपासून पुढे पाच महिने काय तो पाऊस, काय ते खड्डे, अशी एकंदरीत परिस्थिती असते....
खरंच संजय राऊत शिवसेना संपवायला निघालेत का ?
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्यात. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे जवळपास ४० आमदारांना घेऊन सुरतमार्गे व्हाया गुवाहाटीला गेले. त्यानंतर...
महाराष्ट्रात ब्राम्हणांचे राजकीय खच्चीकरण होतेय का?
भाजपचा महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जावान चेहरा म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून फडणवीसांचा आवर्जून उल्लेख केला जातो. २०१४...
भाजपची झाली सरशी, आता तरी इंधन दर उतरतील का!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदन प्रस्तावावरील समारोपाचं भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी तडाखेबंद फटकेबाजी करत...
देवेंद्रे रचिला पाया, एकनाथ झालासी कळस..
माऊली, तुम्हाला ठाऊकच असेल, हयातभर ज्यांना टोकाचा विरोध केला त्या दोन पक्षांशी उद्धव महाराज मुंबईकरांनी अडीच वर्षांपूर्वी हातमिळवणी केली होती.. माऊली, बघा किती ही...
काय शेती..काय शेतमालाचा भाव..काय शेतकरी…ओक्के कधी होणार?
‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...एकदम ओक्केमध्ये आहे...’ सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे हे शब्द राज्यातच नाही तर देशातही गाजले. आमदारांच्या नाराजी नाट्यानंतर राज्यात...
- Advertisement -
Advertisement
Advertisement
