संपादकीय ओपेड
ओपेड
राज ठाकरे फिनिक्स भरारी घेणार..?
महाराष्ट्रात रविवारी जो काही जाहीर सभांचा धुरळा उडाला आहे, तो पाहता आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केल्याचे दिसत आहे....
‘ब्रिक्स’च्या विस्तारामुळे भारताची चिंता वाढणार!
– विजय बाबरदोन दशकांपूर्वी स्थापन झालेल्या ‘ब्रिक्स’ या राष्ट्रगटाचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. जगाची 41.5 टक्के लोकसंख्या असलेल्या या राष्ट्रगटामध्ये येण्यास अनेक देश इच्छुक...
कचरा, फलकबाजी बिघडवतायत गाव, शहरांचे सौंदर्य!
पर्यावरणाचे संतुलन बिघडविणार्या कचर्याची डोकदुखी शहरांप्रमाणे गावांनाही भेडसावू लागली आहे. या कचर्याची विल्हेवाट कशी लावायची ही समस्या बहुतांश ठिकाणी आहे. कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडची...
चांद्रयान-३ सुरक्षित लँड, मोदी सरकार-३ पुढील आव्हाने!
१५ ऑगस्टला मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला दहाव्यांदा संबोधित केले. ही कामगिरी करणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी देशाच्या प्रगतीमध्ये भ्रष्टाचार, घराणेशाही आणि...
सत्तेसाठीचा उतावीळपणा भाजपला पडणार भारी!
भाजपमध्ये असलेले बहुतांश नेते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संयमाच्या तालमीतून बाहेर पडलेले असतात असे मानले जाते, पण राजकारणात आल्यावर त्यांचा हा संयम कुठे गहाळ...
इंडिया आघाडीची जागावाटपात खरी कसोटी!
काँग्रेससह देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स अर्थात ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक पुढच्या आठवड्यात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत...
बबन्याचा ‘बबनराव’ होता होता झाला तडीपार !
--संजय सोनवणे
दहावीच्या परीक्षेत दोन विषयात दांडी गूल झाल्यावर गटप्रमुख म्हणून बबनची वर्णी पक्षाच्या शहराध्यक्षांनी लावली होती. बबनच्या नावापुढं ‘दादा’ लागल्यानंतर बबनला पक्षातले नवखे...
‘सोशल’च्या जंजाळात हरवत चाललेला सोशिकपणा!
अलीकडेच मुंबईच्या सायन रेल्वेस्थानकात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला जीव गमवावा लागला. काही दोन-तीन अपवाद सोडले, तर मुंबईतील रेल्वेस्थानके कायम गजबजलेली असतात. संध्याकाळी तर ती...
अनधिकृत बांधकामामागचे खरे चेहरे कधी समोर येणार!
विरार पोलिसांनी ५५ बेकायदा इमारती बांधण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करणारी टोळी पकडल्याचा दावा केला आहे. पण, हिमनगाचे एक टोक आहे. त्याचे खरे सूत्रधार शोधण्याचे...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घाबरतंय कोण!
राज्यातील २५ हून अधिक महापालिका आणि २०७ नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थामधील वाढीव प्रभाग आणि त्या...
म्हणे लोकशाही, निवडणुका लांबवणे ही तर हुकूमशाहीच!
१५ ऑगस्ट सरला.. झेंडे उतरले... तसे राष्ट्राविषयीचे बेगडी प्रेमही उतरत चाललंय.. खरं तर, स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन, हे दिवस केवळ सेलिब्रेशन पुरतेच...
संघ सुधारण्याची आयडिया केली आणि फुकट गेली!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० फॉरमॅट सुरू झाल्यानंतर या प्रकारातील सर्वात पहिला-वहिला विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवणार्या भारतीय पुरुष संघाची सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळाची चिंता भेडसावल्यावाचून...
रुग्णसंख्येच्या भाराखाली चिरडणारी सरकारी रुग्णालये!
--संजय सोनवणे
मुंबईच्या जे. जेे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज चार ते पाच हजार रुग्ण तपासणी, औषधोपचारासाठी येतात. जे. जे. किंवा केईएमसारख्या रुग्णालयामध्ये आलेले रुग्ण...
लालपरी कात कधी टाकणार…मोडका संसार कधी सुधारणार!
- विजय बाबर
महाराष्ट्राची लाईफलाईन असलेल्या ‘एसटी’ने अमृत महोत्सव साजरा केला आहे. तिला एसटी, लालपरी, अगदी लाल डब्बाही म्हणतात. सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी एसटी हाच एक विश्वासाचा...
नळ झाले उदंड, पण पाण्याच्या नावाने बोंब!
दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान देशाला संबोधित करतील. नेहमीप्रमाणे विकासाचे गुलाबी चित्र समोर ठेवले जाईल. या देशाने विज्ञान क्षेत्रात कशी भरारी घेतली याचेही...
- Advertisement -
Advertisement
Advertisement
