ओपेड

भारताने झटका दिल्यावर मालदीवचे धाबे दणाणले!

एरव्ही जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हिंदी महासागरातील टिकलीएवढा मालदीव हा देश सध्या आपल्या असांस्कृतिक राजकीय वर्तनामुळं चर्चेत आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

माणसाचं जगणं एका सरळ रेषेत नसावं!

संपूर्ण जग हे अनित्यवादाच्या सिद्धांताचा परिपाक असून परिवर्तन विश्वाचा नियम असल्याचं तत्त्वज्ञान भारतात सर्वमान्य झालेले आहे. बदल ही जगण्याची पद्धत आहे. मानवी शरीरात सातत्याने...

बेभान लोकप्रतिनिधींना लगाम घालणार तरी कोण?

नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनी मोठ्या उत्साहात केले. नवे संकल्प केले गेले. नवेपणाची नवलाई सर्वत्र असतानाच, राजकारण्यांच्या मस्तवालपणाच्या दोन घटना या नव्या वर्षातील सुरुवातीच्या पहिल्या...

मुंबई-गोवा महामार्गासाठी आता परशुरामांनी यावे!

बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा घोळ थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा एक वर्षाचा वायदा करून रखडलेले काम ३१...
- Advertisement -

मारुतीच्या शेपटीला आग लावण्याचे परिणाम!

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा जाऊन तो एक प्रादेशिक पक्ष झाला. त्यानंतर त्या पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हटले जाणारे त्यांचे पुतणे...

‘महानंद’ची गाय केंद्र सरकारच्या गोठ्यात?

सहकार क्षेत्रातील ‘राजा’ अशी ओळख असणार्‍या महाराष्ट्रातील नामवंत दूधसंघ महानंद डेअरी आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ अर्थात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले…आजच्या संदर्भात!

-मोहन माळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना स्वत:चे आकाश निर्माण करण्याची ताकद दिली. १ जानेवारी १८४८ साली पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू...

निवडणुकांच्या हंगामाचे वर्ष…

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारे वर्ष म्हणून २०२४ हे साल भारतीय राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करणारे ठरणार आहे. देशाच्या कारभाराची, सत्तेची सूत्रे...
- Advertisement -

जो जें वांछील तो तें लाहो…

आभाळानं उघडला सोनियाचा डोळा निळ्या निळ्या अंगणात सूर्यदेव आला... नवीन वर्ष घेऊन सूर्य उगवला आहे. आणखी एक वर्ष सरले. या शतकातले 23 वे वर्ष सरले. भारतासह...

दुभंगलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीच्या जागांवर भाजपचा डोळा…!

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे आणि लोकसभेच्या अधिकाधिक जागा कशा निवडून येतील यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी राजकीय रणनीती आखायला सुरुवात केली...

वंचितला योग्य जागा दिल्यास ‘इंडिया’ची वाट सोपी !

इंडिया आणि महाविकास आघाडीत सहभागी नसलेले मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीला लोकसभा निवडणूक जागावाटपाचा फॉर्म्युला दिला...

मुंबईची नकारात्मक ओळख वाढू नये…

‘एनसीआरबी’ने चालू वर्षात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत पहिला क्रमांक राजधानी दिल्लीचा आहे. देशाची आर्थिक राजधानी मानली जाणारी मुंबई दुसर्‍या...
- Advertisement -

जिगरबाज अजितदादांचे कोल्ह्यांवर शरसंधान!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या शिस्तप्रिय पण तेवढ्याच बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. प्रशासनावर उत्तम पकड तसंच जनसामान्यांशी थेट संपर्क ही अजित पवार यांची...

लव्ह इनपासून ते लिव्ह इनपर्यंतचा एक प्रीतम प्रवास…

अमृता प्रीतम या आपल्या वैविध्यपूर्ण लिखाणासाठी जितक्या प्रसिद्ध आहेत, त्याचसोबत त्या आपल्या बिनधास्त आणि बंडखोर भूमिकेसाठीही ओळखल्या जातात. अमृता यांच्या तरुणपणी आताइतकी समाज व्यवस्था...

नेते मंडळी मालामाल, सर्वसामान्य बेहाल!

ईडी, प्राप्तिकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी ठिकठिकाणी छापे टाकून कोट्यवधी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. शिवाय, अलीकडेच दोन दिवसांत तीन राजकारण्यांना भ्रष्टाचार प्रकरणात...
- Advertisement -