येत्या आठवड्यात पुढील बुधवारी २० जुलैला महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता, कलाटण्या, नाटकीय घडामोडींना एक महिना होईल. कारण २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ...
पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशाळगडानजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून...
शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन-अर्चन केले, म्हणजे भक्ती निरपेक्ष केली...
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भूमिपुत्रांसाठी स्थापन केलेल्या आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांसाठी वाहून घेतलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच राज्यातील आणि केंद्रातील राजकीय घडामोडींमुळे धोक्यात...
शिवसेना संपणार नाही, त्याची कारणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या केलेल्या संगोपनात आहेत. शिवसेनेत वीस टक्के राजकारण आणि ऐशी टक्के समाजकारण, असे जरी म्हटले...
सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका...
पेट्रोल-डिझेल, स्वयंसाक गॅस यांच्या पाठोपाठ आता मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात वीज पुरवठा करणार्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या ग्राहकांना दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. इंधन समायोजन आकाराच्या...
खड्ड्यांशिवाय कोकणातील प्रवास ही कल्पनाच कुणाला मान्य होणार नाही! विशेषतः जूनपासून पुढे पाच महिने काय तो पाऊस, काय ते खड्डे, अशी एकंदरीत परिस्थिती असते....