संपादकीय

संपादकीय

खाद्यतेलाच्या आयातीपेक्षा उत्पादन वाढवण्याची गरज !

दमडीचं तेल आणलं, सासुबाईंचं न्हाणं झालं। मामंजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली॥ उरलेले तेल झाकून ठेवले, लांडोरीचा पाय लागला। वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला॥ भाषेचे सौंदर्य...

शिस्तप्रिय मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण

शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म १४ जुलै १९२० रोजी शेतकरी कुटुंबात पैठण येथे झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन...

जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, परमार्थ म्हणजे काय, हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर, आसक्ती सोडून प्रपंच करणे हे...

चीनशी दोस्ती प्राणाशी गाठ!

भारताचे शेजारी असलेले आणि भारताशी सांस्कृतिक नाते असलेल्या श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन देशांमधील परिस्थिती सध्या अतिशय बिकट झालेली आहे. या दोन्ही देशांमध्ये सध्या...

संतांचे आपल्यावर थोर उपकार

आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले, तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण...

उद्धव ठाकरेंचे चुकलेच, एकनाथ शिंदे तुम्ही सावध राहा!

येत्या आठवड्यात पुढील बुधवारी २० जुलैला महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता, कलाटण्या, नाटकीय घडामोडींना एक महिना होईल. कारण २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ...

पावनखिंडीतील निकराची लढाई

पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशाळगडानजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून...

पुण्यावरील धरणफुटीचे संकट

१२ जुलै १९६१ रोजी पुण्यातील पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात आलेल्या पुरामुळे हाहा:कार उडाला होता. पानशेत पूर म्हणून हा जलप्रलय ओळखला जातो. १२...

नाम निरंतर श्रद्धेने घेणे आवश्यक

शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन-अर्चन केले, म्हणजे भक्ती निरपेक्ष केली...

द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊन शिवसेना वाचणार?

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भूमिपुत्रांसाठी स्थापन केलेल्या आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांसाठी वाहून घेतलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच राज्यातील आणि केंद्रातील राजकीय घडामोडींमुळे धोक्यात...

शिवसेना कधीही संपत नसते…

शिवसेना संपणार नाही, त्याची कारणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या केलेल्या संगोपनात आहेत. शिवसेनेत वीस टक्के राजकारण आणि ऐशी टक्के समाजकारण, असे जरी म्हटले...

प्रारब्धानुसार गोष्टी भोगाव्या लागतात

सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका...

कादंबरीकार शंकरराव खरात

शंकरराव रामचंद्र खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. त्यांचा जन्म 11 जुलै 1921 रोजी सांगली...

समायोजन की ग्राहकांचे वस्त्रहरण!

पेट्रोल-डिझेल, स्वयंसाक गॅस यांच्या पाठोपाठ आता मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात वीज पुरवठा करणार्‍या वेगवेगळ्या कंपन्यांच्या ग्राहकांना दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. इंधन समायोजन आकाराच्या...

काय कोकणातली झाडी, काय डोंगार, काय खड्ड्यांनी भरलेले रस्ते, अरारा!

खड्ड्यांशिवाय कोकणातील प्रवास ही कल्पनाच कुणाला मान्य होणार नाही! विशेषतः जूनपासून पुढे पाच महिने काय तो पाऊस, काय ते खड्डे, अशी एकंदरीत परिस्थिती असते....