संपादकीय
संपादकीय
संस्कृत-उर्दूचा ज्ञानपीठ संगम!
कवीश्रेष्ठ गुलजार आणि रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ जाहीर होणे हे संवेदना आणि अध्यात्म या संगमाचा गौरव आहे. पहाटेच्या गारव्यात गवताच्या हिरव्यागार पानावर अलवार उतरणार्या दवाच्या...
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे!
राजकारणात सध्या ‘खेल खेल में’ सुरू आहे. आपला कोण आणि शत्रू कोण, हेच सच्च्या निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांना कळेनासे झाले आहे. सार्वजनिक जीवनात आपल्याभोवती...
वाणी ज्ञानेश्वरांची
अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचपण कीर आलें । परि निरुतें पाहतां काय सिणले । रायाचे हात? ॥
अरे, एखादे शहर राजाने...
श्रेष्ठ कवी, कादंबरीकार पु. शि. रेगे
पुरुषोत्तम शिवराम रेगे उर्फ पु. शि. रेगे यांचा आज स्मृतिदिन. पु. शि. रेगे हे श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार नाटककार, समीक्षक व संपादक होते....
- Advertisement -
निवडणूक रोखे इज नॉट ओके!
निनावी निवडणूक रोखे योजना पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. सोबतच निवडणूक रोखे जारी करणार्या स्टेट बँक ऑफ इंडियाला ही योजना...
एसटीवर नवनवे प्रयोग, पण परिस्थिती जैसे थे!
दोन आठवड्यापूर्वी याच स्तंभात सरकारी काम ‘आधी कळस मग पाया’ या पद्धतीने कसे चालते यावर रायगड जिल्ह्यातील बाळगंगा प्रकल्पाच्या अनुषंगाने ऊहापोह केला होता. एखाद्या...
वाणी ज्ञानेश्वरांची
नातरी आकाशाचे खोंपें । वायु निवांतुचि लोपे । कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥
अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायु नाहीसा होतो किंवा पाण्यात उत्पन्न...
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके
दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन. दादासाहेब हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार होते. ते चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात. त्यांचा...
- Advertisement -
लोकसभेसाठी राज्यसभेतून तयारी!
लोकसभेची आगामी निवडणूक लक्षात घेत भाजपने राज्यसभेसाठी चौथा उमेदवार न देण्याची प्रगल्भता दाखवली. परिणामी ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. यापैकी सत्ताधार्यांकडून...
वसई-विरार पालिकेतील कर्मचारी संपले तरी उपेक्षा संपेना!
वसई-विरार महापालिकेतील विद्यमान अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांचा नियुक्ती कालावधी संपूनही त्यांना त्याच पदावर पुनर्नियुक्ती देण्यात आल्याने महापालिकेत कार्यरत विविध कर्मचार्यांना न्याय कधी मिळणार,...
वाणी ज्ञानेश्वरांची
म्हणौनि ये निद्रेची वाट मोडे । निखिळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे । ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥
म्हणून या कल्पनारूप निद्रेचीच...
प्रख्यात कवी मिर्झा गालिब
मिर्झा गालिब यांचा आज स्मृतिदिन. ते प्रख्यात उर्दू कवी होते. त्यांचे संपूर्ण नाव मिर्झा असदुल्ला खान व टोपणनाव ‘गालिब’ होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर...
- Advertisement -
पुन्हा उठले ‘काळ्या माती’चे वादळ!
लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. त्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहेत. प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल आणि...
कोकणातील रिफायनरीची चर्चा आता २०२५ मध्येच!
जगाच्या नकाशावर कोकणाला आपले प्रतिबिंब उमटविण्यासाठी मदत करणारा, येथील लाखो भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारा आणि भारतातील इंधन आयात घटविण्यात सिंहाचा वाटा उचलणारा प्रकल्प...
वाणी ज्ञानेश्वरांची
तैसें भूतजात माझ्या ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं । निर्विकल्पीं तरी नाहीं । तेथ मीचि मी आघवें ॥
त्याप्रमाणे प्राणी माझ्या ठिकाणी आहेत, अशी...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement