संपादकीय

संपादकीय

वसई-विरार पालिकेतील कर्मचारी संपले तरी उपेक्षा संपेना!

वसई-विरार महापालिकेतील विद्यमान अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांचा नियुक्ती कालावधी संपूनही त्यांना त्याच पदावर पुनर्नियुक्ती देण्यात आल्याने महापालिकेत कार्यरत विविध कर्मचार्‍यांना न्याय कधी मिळणार,...

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि ये निद्रेची वाट मोडे । निखिळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे । ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥ म्हणून या कल्पनारूप निद्रेचीच...

प्रख्यात कवी मिर्झा गालिब

मिर्झा गालिब यांचा आज स्मृतिदिन. ते प्रख्यात उर्दू कवी होते. त्यांचे संपूर्ण नाव मिर्झा असदुल्ला खान व टोपणनाव ‘गालिब’ होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर...

पुन्हा उठले ‘काळ्या माती’चे वादळ!

लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. त्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहेत. प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल आणि...
- Advertisement -

कोकणातील रिफायनरीची चर्चा आता २०२५ मध्येच!

जगाच्या नकाशावर कोकणाला आपले प्रतिबिंब उमटविण्यासाठी मदत करणारा, येथील लाखो भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारा आणि भारतातील इंधन आयात घटविण्यात सिंहाचा वाटा उचलणारा प्रकल्प...

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें भूतजात माझ्या ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं । निर्विकल्पीं तरी नाहीं । तेथ मीचि मी आघवें ॥ त्याप्रमाणे प्राणी माझ्या ठिकाणी आहेत, अशी...

थोर समाजसेवक मोहन धारिया

मोहन धारिया हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९२५ रोजी रायगडमधील नाते येथे झाला. त्यांचे...

भाजपसोबत व्हॅलेंटाईन्स डे!

भाजपसोबत सध्या विविध पक्षीयांना व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणे हितावह वाटत आहे. त्याला तशीच विविध कारणे आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक शंकरराव चव्हाण यांनी...
- Advertisement -

सत्तालोलूप नेत्यांमुळे महाराष्ट्र काँग्रेस रसातळाला…!

महाराष्ट्राची राजकीय स्थिती ही जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशी राजकीयदृष्ठ्या अत्यंत बिकट होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत बोलायचे झाल्यास शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यातील...

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि परियेसी गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वेसीं विश्वात्मा । जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥ म्हणून हे प्रियोत्तमा ऐक की, अशा प्रकारे...

जागतिक रेडिओ दिन

जागतिक रेडिओ दिन १३ फेब्रुवारी २०१२ पासून साजरा केला जातो. यानिमित्त इटलीमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला. याचे आयोजन इटालॅडियोज संस्था, अभियांत्रिकी आणि दूरसंचार...

सारे प्रवासी चढाओढीचे!

महाराष्ट्रातील शिकल्या-सवरलेल्या राजकीय पुढार्‍यांचा तोल जाऊ लागला आहे. सर्वच घटनांचे राजकारण करण्याची स्पर्धा सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. त्यातूनच सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी दिवसागणिक...
- Advertisement -

अशोक चव्हाणांच्या बंडाने काँग्रेसला पडणार भगदाड?

संकटकाळात सबुरीने काम करणारे नेते म्हणून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची ओळख होती. त्यांचाच वारसा गेली चार दशके सक्षमपणे अशोक चव्हाण चालवत होते. शंकरराव...

वाणी ज्ञानेश्वरांची

सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करें । तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें? ॥ आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनी ऐकू येतो किंवा आरशात...

पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस किंवा नाना फडणीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा...
- Advertisement -