संपादकीय

संपादकीय

‘एकनाथा’चा पुनर्प्रवेश, विजयाचा ‘प्रसाद’

आंधळ्या भरवश्याला दगा फटका टळत नाही हवेतच बाण मारल्याने ग्राऊंड रिअ‍ॅलिटी कळत नाही.. हळूहळू घरात घुसत नंबर एकला पाणी पाजते पत्नी, संपत्ती, मतपत्रिका नंबर दोनचीच गाजते.. रामदास फुटाणे यांनी दुसर्‍या पसंती क्रमावर...

आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर!

कोरोना महामारीने चौथ्या लाटेला सुरुवात केली असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणाच मरणपंथाला लागली असल्याचं विदारक चित्र पहावयास मिळत आहे. पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा...

श्रेष्ठ लेखक, अनुवादक सदानंद रेगे

सदानंद रेगे हे श्रेष्ठ कवी, कथाकार आणि अनुवादक होते. त्यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर याठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले....

कायदे पंडित देशबंधू चित्तरंजन दास

चित्तरंजन दास यांचा आज स्मृतिदिन. चित्तरंजन दास हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते होते. देशबंधू या...

महागाईचा भडका आणि रेपो दरवाढीचा इलाज!

देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेलाच्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. एप्रिलमध्ये घाऊक महागाईने तर 9 वर्षांचा उच्चांक गाठला....

खोडकर दादा…प्रेमळ ताई!

महाराष्ट्राच्या राजकारणात अशी काही घराणी आहेत की राज्याचे राजकारण या घरांमधील नेत्यांभोवतीच काही काळ फिरत राहते. मग ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे असोत...

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते नानासाहेब गोरे

नारायण गणेश गोरे उर्फ नानासाहेब गोरे हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म 15 जून 1907 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड...

नॅशनल हेराल्ड, ईडी आणि नैतिकता!

नॅशनल हेराल्डच्या निमित्ताने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कायद्यापुढे सर्व सारखे असल्याचे दाखवले आहे. कारण या देशात काँग्रेस अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना...

पाऊस आला फुल, बत्ती झाली गुल

कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची सुरुवात झाली आहे. गेल्या शुक्रवारी रात्री कोकणात पावसाने धुमशान घातले आणि अपेक्षेप्रमाणे त्याचा पहिला फटका बसला तो महावितरणच्या वीज...

पावसाळी प्रश्न म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला!

बेकायदा बांधकामांचा प्रश्न, बकाल झालेल्या वस्त्या, झोपडपट्ट्या, पक्क्या घरांच्या प्रतिक्षेत असलेले प्रकल्पग्रस्त, शेतकर्‍यांचे पीक पाणी, भात शेतकर्‍यांच्या धानाच्या खरेदी विक्रीचा प्रश्न, मागील पावसाळ्यात नुकसान...

फडणवीसांच्या गुगलीपुढे मुख्यमंत्री क्लिन बोल्ड!

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पाच वर्षे पूर्ण काळ मुख्यमंत्री होते. अगोदर आमदार नंतर कोणतेही मंत्रीपद अनुभवले नसताना ते थेट मुख्यमंत्री झाले होते. मात्र तरीदेखील...