संपादकीय

संपादकीय

लोकसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री…!

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीतून आपले समर्थक आमदार घेऊन या सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार मंत्रिमंडळात आल्यापासून...

ज्येष्ठ गायक विनायकराव पटवर्धन

विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धनबुवा हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. त्यांचा जन्म २२ जुलै १८९८ रोजी महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. त्यांनी आपले काका केशवराव...

अहवालांवर अनास्थेची दरड!

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची कारणमीमांसा आणि अशी घटना या भागात पुन्हा घडू नये म्हणून उपाययोजना सुचविण्याचे काम आता भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागा...

पालघरचा गड जिंकण्याचे मुख्यमंत्री शिंदेंसमोर आव्हान!

पालघर नगर परिषदेचा कार्यकाळ संपायला अवघे पाच महिनेच शिल्लक आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही पालघर नगर परिषदेमधील शिवसेना नगरसेवक अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

जगाच्या जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे । जगचि हें होय जाये । तो शुद्धीही नेणे ॥ पहायला लागले तर या जगात प्राणिमात्राच्या ठिकाणी...

गीतकार, कवी आनंद बक्षी

आनंद बक्षी हे एक हिंदी गीतकार व कवी होते. त्यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे झाला. त्यांचे कुटुंब भारताच्या फाळणीदरम्यान...

पंतप्रधानांच्या मौनाची धिंड!

मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाल्याचे चित्र बुधवारी समोर आले. मणिपूरमध्ये २ कुकी जमातीच्या आदिवासी महिलांना विवस्त्र करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्यात आल्याचे...

प्रशासनाची उदासीनता इर्शाळवाडीच्या जीवावर बेतली !

संपूर्ण रायगड जिल्हा गेल्या तीन दिवसांपासून पावसाने झोडपून निघत असताना बुधवारी रात्री खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेचे वृत्त जगासमोर आले. तेथील संपूर्ण आदिवासी वस्तीच मातीच्या...
- Advertisement -

गोळा बेरीज…यांची आणि त्यांची !

देशात फोडाफोडीचे राजकारण झाल्यानंतर आता जोडाजोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राजधानी दिल्ली आणि कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे झालेल्या महाबैठका त्यासाठीच तर होत्या. पंतप्रधान नरेंद्र...

जागतिक बुद्धिबळ दिन

‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस २० जुलै हा ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून...

वाणी ज्ञानेश्वरांची

येरु कर्मबंधें किरीटी । अभिलाषाचिया गांठी । कळासला खुंटी । फळभोगाच्या ॥ अर्जुना, दुसरा जो संसारी, तो कर्मबंधाने बांधला जाऊन अभिलाषाच्या गाठीने फलभोगाच्या खुंट्याला बळकटपणे...

आश्वासनांच्या भोवर्‍यात ‘समग्र’चे कंत्राटी कर्मचारी!

सन २००१ मध्ये सर्व शिक्षा अभियानाला देशात प्रारंभ झाला. ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे हा याचा मूळ उद्देश आहे. याकरिता...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ॥ ज्यांच्या इंद्रियांचे दैन्य पार नाहीसे झाले आहे, त्यालाच हे तात्विक...

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले....

अनास्थेचे बळी!

गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यात कोणी अल्पवयीन, तर कोणी तरुण आहेत. हे मृत्यू म्हणजे अनास्थेचे बळी...
- Advertisement -