Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
संपादकीय

संपादकीय

नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर हे मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार होते. त्यांचा जन्म ३१ मार्च १८४३...

कर्नाटक निवडणुकीत काय होईल?

देशभरातील राजकारणात प्रचंड चढ-उतार सुरू असतानाच कर्नाटक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राष्ट्रीय राजकारणात एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो...

वाणी ज्ञानेश्वरांची

आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ कर्म करताना...

सत्तेच्या भावनिक राजकारणाची ‘सर्वोच्च कानउघडणी’

देशात आणि राज्यातील राजकारण अस्मिता आणि धर्म या दोन ध्रुवांभोवती फिरवले जाते, हे नवे नसते, लोकशाहीवादी संस्थांना अशा...

श्रेष्ठ कवी वासुदेव गोविंद मायदेव

वासुदेव गोविंद मायदेव यांचा आज स्मृतिदिन. वासुदेव मायदेव हे कवी होते. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी रत्नागिरीतील...

मुंबई शेअर बाजार स्थापना दिन

मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. १४६ वर्षे जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली व्यापारी...

सर्वसामान्य माणूस गॅसवर !

घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे १४.२ किलो वजनाचा स्वयंपाकाचा एक गॅस सिलिंडर विकत घेण्यासाठी गृहिणींना...

खरंच संजय राऊत शिवसेना संपवायला निघालेत का ?

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्यात. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे जवळपास ४० आमदारांना घेऊन सुरतमार्गे व्हाया गुवाहाटीला गेले. त्यानंतर...

अमृता वहिनींच्या वेशांतराच्या गप्पा !

गेल्या २० ते २५ दिवसांपासून प्रचंड घडामोडींनी सुरू असलेले राजकारण आता स्थिरावताना दिसतेय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने...

भगवंताचे प्रेम वाढल्यास अनुसंधान टिकेल

ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआपच राहते. ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहात नाही. ‘अनुसंधान ठेवतो’...

सृजनशील लेखक गो. नी. दांडेकर

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर यांना गोनीदा असेही म्हणतात. गोनीदा एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. तसेच गोनीदा हे परिभ्रामक, कुशल...

महाराष्ट्रात ब्राम्हणांचे राजकीय खच्चीकरण होतेय का?

भाजपचा महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जावान चेहरा म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून फडणवीसांचा आवर्जून उल्लेख केला जातो. २०१४...

अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही

या जगात कर्माशिवाय कोण राहतो? पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत...

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळ ही भारताच्या व विशेषतः मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी...

बंड की उठाव…?

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव राज्यपालांच्या आदेशानुसार विशेष अधिवेशन घेऊन मंजूर करण्यात आला. या विश्वासदर्शक ठरावाच्या महत्वाच्या...

प्रयोगशील साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 6 जुलै 1927 रोजी सांगली जिल्ह्यातील माडगूळ या ठिकाणी झाला. औपचारिक शिक्षण...

भगवंतावर भार ठेवून निवांत असावे

वेळप्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही....