संपादकीय

संपादकीय

स्वातंत्र्याचा अमृतानुभव!

ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आजची पिढी स्वातंत्र्याचा मुक्तपणे आनंद घेत आहे, पण हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेले...

स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक योगी अरविंद घोष

अरविंद घोष हे आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, स्वातंत्र्यवीर, योगी व कवी होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कोलकाता येथे एका सुसंस्कृत कुटुंबात झाला....

काँग्रेसची अस्तित्वाची लढाई, भाजपची आत्मप्रौढीची बढाई !

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात केंद्र सरकारने गांधी कुटुंबियांची मोठी कोंडी केली आहे. त्यामुळे अस्तित्वाची चिंता असलेले गांधी कुटुंबीय गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले होते. त्यांना देशातील...

भूमिका बदलामुळे प्रकल्प पेचात

राज्यात सत्तापालट झाल्यापासून कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ च्या कामाला कमालीची गती प्राप्त झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच...

चतुरस्त्र साहित्यिक, नाटककार आचार्य अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे हे मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड (जिल्हा पुणे) या...

मंत्रिमंडळात महिलांना नो एन्ट्री

कार्यतत्पर महिला लोकप्रतिनिधी घडवायच्या असतील तर राजकीय पक्षांनी बुद्धिमान आणि नेतृत्वगुण असलेल्या महिलांचा जाणीवपूर्वक शोध घेऊन त्यांना योग्य संधी देणे अपेक्षित असते, मात्र शिंदे...

शांति परमात्मस्मरणाने मिळते

नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संतलक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण. तरी पण असे...

खगोलशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई

डॉ. विक्रम साराभाई हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट...

राष्ट्रकुलमध्ये भारत : ‘कॉमन’ नाही, तर ‘वेल्थ’!

२८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या क्रीडा महाकुंभात भारताचे दोनशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले. भारताने...

बीएसएनएल पुन्हा रेंजमध्ये की, आऊट ऑफ कव्हरेज एरिया?

केंद्र सरकारकडून बीएसएनएलसाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही बीएसएनएलसाठी केंद्राकडून हजारो कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे....

आता तरी जनतेकडे बघा..!

महाराष्ट्र विधान परिषद आणि त्यानंतर राज्यसभेची निवडणूक होऊन निकाल लागल्याच्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणावर राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि अद्यापही ती कायम आहे,...

दृढ निश्चयाचे बळ खूप मोठे असते

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, खरोखर, जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते, ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही; मग त्याच्या आड कोणीही...

समाजशास्त्रज्ञ, लेखिका इरावती कर्वे

इरावती दिनकर कर्वे यांचा आज स्मृतिदिन. इरावती कर्वे या विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका होत्या. मानवंशशास्त्राबरोबरच त्यांनी पुरातत्त्वविद्या आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये...

माणसाला अभिमानाची बाधा होऊ नये

नुसत्या शास्त्रपठणामुळे होणार्‍या ज्ञानापेक्षा भक्ती ही नक्कीच श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मस्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे....

संगीतप्रसारक पंडित विष्णू भातखंडे

पंडित विष्णू नारायण भातखंडे हे एक थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक होते. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी वाळकेश्वर, मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ...