संपादकीय वाणी संतांची
वाणी संतांची
गुरू आपल्याला अंतिम सुखाकडे नेतात
एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. ‘ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो,’ असे तो म्हणू लागला. त्यावर...
कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे
गोंदवलेकर महाराज म्हणतात की, शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते, परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच...
विषयविरक्तीनंतर भक्तीला सुरुवात होते
एकदा एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई आणि...
दुसर्याचे दोष सांगून परनिंदा करू नये
गोंदवलेकर महाराज म्हणतात की, मी जेव्हा भजन करीत असे, त्या वेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसे तुम्हाला व्हावे अशी माझी...
परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी
देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे ‘मी देही आहे’ ही भावना आहे तोपर्यंत, काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही,...
परमार्थात, व्यवहारात अभिमान नसावा
परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला, तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध...
गुरू आपल्या सदैव सोबत असतो
काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुख-दुःख निस्तरताना मात्र...
जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद
गोंदवलेकर महाराज म्हणतात की, परमार्थ म्हणजे काय, हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर, आसक्ती सोडून प्रपंच करणे हे...
संतांचे आपल्यावर थोर उपकार
आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले, तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण...
नाम निरंतर श्रद्धेने घेणे आवश्यक
शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन-अर्चन केले, म्हणजे भक्ती निरपेक्ष केली...
प्रारब्धानुसार गोष्टी भोगाव्या लागतात
सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका...
संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा
जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते. भगवंताच्या अधीन असते. म्हणून, जगात जी जी गोष्ट घडते ती ती...
भगवंताचे प्रेम वाढल्यास अनुसंधान टिकेल
ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआपच राहते. ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहात नाही. ‘अनुसंधान ठेवतो’...
अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही
या जगात कर्माशिवाय कोण राहतो? पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत...
भगवंतावर भार ठेवून निवांत असावे
वेळप्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही....
- Advertisement -
Advertisement
Advertisement
