घरमनोरंजनमीनाक्षी शेषाद्री हिने बॉलिवूड का सोडले?

मीनाक्षी शेषाद्री हिने बॉलिवूड का सोडले?

Subscribe

बॅक टू बॅक सुपरहिट सिनेमे देणारी ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिने ‘दामिनी’, ‘हिरो’ आणि ‘घातक’ अशा काही सिनेमांमध्ये उत्तम भुमिका बजावली होती. ती मूळची झारखंड येथे राहणारी आहे. तिचा जन्म तमिळ परिवारात झाला होता.

बॉलिवूडमध्ये ती अखेर १९९६ मध्ये दिसून आली होती. तेव्हा ती घातक सिनेमात तिने सनी देओलच्या विरोधात दिसून आली होती. तेव्हाच ती अखेरची दिसली. त्यानंतर ती कधीच बॉलिवूड सिनेमात अथवा पार्टीत दिसून आली. ऋषी कपूर ते अमिताभ बच्चन यांच्यासारख्या बड्या कलाकारांसोबत काम करणारी मिनाक्षी सध्या आपल्या परिवारासोबत व्यस्त असते.

- Advertisement -

घायल आणि दामिनी सारख्या सिनेमा तयार करणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे आपल्या बहुतांश सिनेमामध्ये मीनाक्षी शेषाद्री हिलाचा कास्ट करायचे. असे सांगितले जाते की, मीनाक्षीवर त्यांचे प्रेम होते. त्यांनी या बद्दल तिला एकदा सांगितले सुद्धा होते.

- Advertisement -

या कारणास्तव इंडस्ट्रीपासून दूर झाली…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मीनाक्षी शेषाद्रीने राजकुमार यांचे प्रेम नाकारलेच. पण त्याचसोबत इंडस्ट्रीला सुद्धा अलविदा केले होते. तसेच ज्या वेळी करियर पीकवर होते त्याच दम्यान अभिनेत्रीने सिनेमांपासून दूर राहण्यास सुरुवात केली होती. त्याचसोबत न्यूयॉर्क मधील बैंकर हरिश मैसूर याच्या सोबत लग्न केले होते.

मीनाक्षी हिचा नवरा बँकर असून त्या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. आता सर्वजण टेक्सास मध्ये राहतात. तेथे राहून ती डान्स क्लास सुद्धा घेते.


हेही वाचा- गूढ पोस्ट शेअर करत काजोलने नेटकऱ्यांवर साधला निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -