भारतीय परराष्ट्र धोरणाला मानवतावादी चेहरा देणार्या आणि जनसामान्यांच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गेल्या 60-65 वर्षांत देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयावर...
काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ -ए रद्द करण्यात आले. सोमवारी राज्यसभेत त्याबाबतचे विधेयक मांडण्यात आले. राज्यसभेत हे विधेयक मांडण्याची आणि त्याचे समर्थन करताना विरोधी...
काही दिवसांपूर्वीपर्यंत उभा महाराष्ट्र ज्याची चातकासारखी वाट बघत होता, तो वरुणराजा मनसोक्त निरागसपणे बरसतोय. त्याने बरसायला सुरुवात केली नाही तोवर आता त्याची थांबण्याची प्रतीक्षाही...
अनादि काळापासून भौगोलिक, सामाजिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सोबत असलेल्या भारत आणि जम्मू- काश्मीरच्या जिवापाड जपलेल्या प्रेमाच्या नात्यात पाकपुरस्कृत विचारांच्या लोकांनी काड्या करुन 'कलम -...