द्राक्ष, कांदा, मका आणि टोमॅटो उत्पादनात नाशिक जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. अलिकडील काही वर्षांपूर्वीपर्यंत डाळींब उत्पादनातही नाशिक अव्वल स्थानावर होता. पण सद्यस्थितीला उपरोक्त...
डॉ. जितेंद्र आव्हाड
ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना गुरा-ढोराप्रमाणे वागणूक मिळत होती. कामगारांना 12-12 तास काम करावे लागत असे. एवढे काम करून सुद्धा भारतीय कामगारांना योग्य...
अनिल मारुती म्हसकर
इतिहास उगाच घडत नसतो, त्यासाठी एखादी घटना घडावी लागते. बाहेर राजकीय घडामोडी फार भयंकर घडत आहेत. वास्तविक त्यावर चर्चा म्हणजे आकाश बगलेत...
- फैय्याज शेख
‘तो मी नव्हेच’ नाटकाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. मी त्यात काम केल्यामुळे या नाटकाविषयी, प्रभाकर पणशीकरांविषयी, नाट्यसंपदेविषयी मला जो अनुभव मिळाला...
- सूरज चव्हाण
आपला देश हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावर चालणारा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची लोकशाही...
एकनाथ संभाजी शिंदे
आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आहे. सुरवातीलाच मी त्यांना वाढदिवसानिमित्त आदरपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचे अभिष्टचिंतन करतो. आपण सर्वच मोदीजी...
- रामदास आठवले
जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महामानव डॉ बाबासाहेब...
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिज ट्रस यांचा विजय झाला असून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा मात्र पराजय झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ब्रिटनचे नवे पंतप्रधान...
डॉ. जितेंद्र आव्हाड
गेले 2-3 दिवस कळवा आणि मुंब्र्याच्या रेल्वेप्रवाशांची अस्वस्थता आणि जे काही समोर येत आहे, ते अतिशय धक्कादायक आहे. पहिली गोष्ट म्हणजे, मेल-एक्सप्रेस...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक असे धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. राज्याच्या ग्रामीण भागाला झुकते माप देत...