Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
फिचर्स मायमहानगर ब्लॉग

मायमहानगर ब्लॉग

जागतिक परिचर्या दिन : परिचारिकांची गाथा आणि व्यथा

प्रवीण राऊत जागतिक स्तरावर 12 मे हा दिवस परिचारिका दिन (नर्सेस डे) म्हणून साजरा केला जातो. त्याचं कारण म्हणजे...

या जगात अचानक असं काही घडत नाही…

In politics, nothing happens by accident. If it happens, you can bet it was planned that way. अमेरिकचे दिवंगत...

कारागृह… नाही, हे तर नंदनवन!

पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दौऱ्यानिमित्ताने बुधवारी (19 एप्रिल) सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाला भेट देण्याचा योग आला आणि येथील वातावरण...

अशा सत्कार सोहोळ्यांची गरज आहे का?

१६ एप्रिल... आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणार म्हणून सत्कार सोहळा... लाखों लोकांच्या समोर साजरा करण्याची गरज...

१३ जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

डॉ. जितेंद्र आव्हाड काल डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल...

संजय पांडेंना अच्छे दिन कधी?

महाराष्ट्रासारख्या राज्यात अशाप्रकारे सनदी अधिकार्‍यांवर याआधी पक्षीय लेबल लावले जात नव्हते. मात्र, 2014 मध्ये राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्याआधीच्या आघाडी सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर काम...

योजना तशी चांगली, पण….

शासन स्तरावर जनहितैषि निर्णय घेतले जाणे तशी नवी गोष्ट नाही. त्यामधून जनहित साधले जाणे या अपेक्षेसह काहीतरी करून दाखवण्याचा राज्यकर्त्यांचा छुपा अजेंडा असतो, हेदेखील...

सारे प्रवासी गडबडीचे!

महाराष्ट्रात मोठ्या राजकीय सांधेजोडणीनंतर तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. ते करण्यासाठी जी काही उलाढाल झाली ते पाहता सध्या पक्षीय राजकारणाची परिस्थिती काय...

सत्तेच्या लग्नात महापुरुषांचे धिंडवडे का?

‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’, नरवीर म्हणून मराठ्यांच्या इतिहासात ओळखला जाणारा तानाजी मालुसरे याचे हे वाक्य आहे. सध्या तान्हाजी हा चित्रपट गाजतोय. त्यामुळे...

इव्हेंटबाज मॅरेथॉन, निष्काळजी आयोजक अन् हौशी स्पर्धक

ग्रीकमधील एका शहरात इ.स. पूर्व ४९० साली एक मोठं युद्ध झालं. हे युद्ध दोन-अडीच हजार सैन्य असलेल्या अ‍ॅथेन्स आणि दहा हजारांच्या आसपास सैन्य असणार्‍या...

मराठीची सक्ती का गरजेची?

सध्या सगळीकडेच इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी भाषेचा बोलबाला आहे. याबद्दल नक्कीच कोणाचंही दुमत नसेल. मराठी भाषा लोप पावत चालली आहे. याचा वापर जास्त होत...

पवार साहेब तेव्हा खोटे बोलले होते!

कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान सध्या वाद सुरू आहे. कनसेचा नेता भीमाशंकर पाटील याने 'सिमाप्रश्नासाठी लढणाऱ्या नेत्याना गोळ्या घातल्या पाहिजेत. 'असे उर्मट विधान करून स्वतःभोवती...

या ‘माघारी’चे अन्वयार्थ!

एका खासगी कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांनी ‘देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी करीम लालाला भेटायला पायधुणीत यायच्या’, असं विधान केलं आणि सगळीकडे गदारोळ माजला....

आरंभशूरांचे संकल्प सिद्धीस जावेत

तर बरेच दिवस झाले होते. प्रदीपची काही गाठभेट नाही. थर्टी फर्स्टच्या रात्री त्याचा फोन आला. म्हणाला बसलोय ये जरा बोलायचंय. म्हटलं चला मोदीशेठची काहीतरी...

बेरोजगारांच्या आत्महत्यांचे आव्हान कसे पेलणार?

भारत देश सध्या आर्थिक संकटात आहे. मात्र त्याची चर्चा अभावानेच होताना दिसते. राष्ट्रीय पातळीवर अजूनही CAA, NRC आणि NPR चा मुद्दा तापलेला आहे. तर...

जागत्या!

परळच्या वाडिया हॉस्पिटलला मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नवसंजीवनी मिळाली. कष्टकर्‍यांच्या आणि कामगारांच्या वस्तीत असलेल्या आणि कनिष्ठ मध्यम कुटुंबातील अनेक लहान मुलांच्या...

पुस्तके आणि राजकारण्यांचे डाव

130 कोटींच्या भारत देशात सध्या सीएए आणि एनआरसी विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. देशाची क्रयशक्ती असलेली तरुणपिढी ही सीएए आणि एनआरसीची अंमलबजावणी करू नये...