महाराष्ट्रासारख्या राज्यात अशाप्रकारे सनदी अधिकार्यांवर याआधी पक्षीय लेबल लावले जात नव्हते. मात्र, 2014 मध्ये राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्याआधीच्या आघाडी सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर काम...
शासन स्तरावर जनहितैषि निर्णय घेतले जाणे तशी नवी गोष्ट नाही. त्यामधून जनहित साधले जाणे या अपेक्षेसह काहीतरी करून दाखवण्याचा राज्यकर्त्यांचा छुपा अजेंडा असतो, हेदेखील...
महाराष्ट्रात मोठ्या राजकीय सांधेजोडणीनंतर तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. ते करण्यासाठी जी काही उलाढाल झाली ते पाहता सध्या पक्षीय राजकारणाची परिस्थिती काय...
‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’, नरवीर म्हणून मराठ्यांच्या इतिहासात ओळखला जाणारा तानाजी मालुसरे याचे हे वाक्य आहे. सध्या तान्हाजी हा चित्रपट गाजतोय. त्यामुळे...
कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान सध्या वाद सुरू आहे. कनसेचा नेता भीमाशंकर पाटील याने 'सिमाप्रश्नासाठी लढणाऱ्या नेत्याना गोळ्या घातल्या पाहिजेत. 'असे उर्मट विधान करून स्वतःभोवती...
एका खासगी कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांनी ‘देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी करीम लालाला भेटायला पायधुणीत यायच्या’, असं विधान केलं आणि सगळीकडे गदारोळ माजला....
तर बरेच दिवस झाले होते. प्रदीपची काही गाठभेट नाही. थर्टी फर्स्टच्या रात्री त्याचा फोन आला. म्हणाला बसलोय ये जरा बोलायचंय. म्हटलं चला मोदीशेठची काहीतरी...
परळच्या वाडिया हॉस्पिटलला मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नवसंजीवनी मिळाली. कष्टकर्यांच्या आणि कामगारांच्या वस्तीत असलेल्या आणि कनिष्ठ मध्यम कुटुंबातील अनेक लहान मुलांच्या...
130 कोटींच्या भारत देशात सध्या सीएए आणि एनआरसी विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. देशाची क्रयशक्ती असलेली तरुणपिढी ही सीएए आणि एनआरसीची अंमलबजावणी करू नये...