राज्यभरात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील ६३ टक्केे शेती पावसाने पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे तेथील शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख...
मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची पुरती कोंडी झाली आहे. ‘मातोश्री’शी डायलॉग ठेवणारी यंत्रणाच भाजपकडे नसल्याने दोन्ही पक्षांत कटुता निर्माण झाली. लोकसभेच्या...
आपत्ती येताना त्यातून वाचण्याच्या कुठल्याही शक्यता मागे ठेवत नाही, असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील शेतकर्यांवर लांबलेल्या परतीच्या पावसामुळे आलेल्या आपत्तीने नेमके तसेच केले आहे. आतापर्यंत...
जम्मू-काश्मीर या राज्याचे विघटन होऊन ३१ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे २ नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. भारताचे अविभाज्य अंग असलेले जम्मू-काश्मीर औपचारिकरित्या भारतात...
महाराष्ट्राला खोटं बोलण्याचा शाप जडलाय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारच खोटं बोलू लागलं तर जनता काय आदर्श घेणार? त्यातल्या त्यात सरकारचे...
यंदा राज्यात पाऊस उशिराने दाखल झाल्यावर त्याची आतुरतेने वाट पहिली जात होती. मात्र, उशिराने आलेल्या पावसाने शेतकर्याला दिलासा देण्यापेक्षा त्याला आणखीणच अडचणीत टाकले. कोकण,...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सातार्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात सभा घेऊन भाजपचे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेले भाषण...
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली... म्हणणारे चंद्र चांदण्यांपलीकडे गेलेले नारायण सुर्वे यंदाच्या निवडणुकीतील आश्वासने ऐकून मनोमन सुखावले असतील, भाकरीचा चंद्रापासून सुरू झालेला शोध...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नेहमीच्या उत्साहात पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेच्या रणमैदानात उतरले आहेत. त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत सत्ताधार्यांच्या धोरणांच्या ठिकर्या उडवत...
नारायण राणे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात आपला पक्ष विलीन केला. गेल्या काही महिन्यांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या रंगात आल्या होत्या. राणेंचा...
कोणत्याही पक्षाची प्रचार फेरी बघा, भव्य सभांचे अवलोकन करा, त्यात सर्वाधिक प्रमाण दिसेल ते महिलांचे. राजकीय व्यासपीठासमोर महिलांचे स्थान ठळकपणे दिसत असले तरी व्यासपीठावरील...
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण संसदीय लोकशाही स्वीकारली. लोकशाहीने प्रत्येक भारतीयाला देशाचा प्रमुख बनण्याची ताकद दिली. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सुपर 30’ या चित्रपटात एक...