‘कविता हे कवीचे आत्मचरित्र असते’ असे दिलीप पुरुषोत्तम चित्रे म्हणत असत. कवी कविता लिहीत असतो म्हणजे स्वतःचीच मांडणी करत असतो. कवितेतील प्रत्येक शब्द त्याच्या...
गेल्या पंधरवड्यापासून हैदराबाद येथे घडलेल्या डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संबंध देशभर जो उद्रेक झाला आणि ज्या प्रतिक्रिया माध्यमांतून, विशेषत: समाजमाध्यमांतून...
सध्या लग्नाचा सिझन आहे. सकाळ, दुपार, रात्री कुठल्याही वेळांना लग्न असते. काल आम्ही एका गोरज मुहूर्त असलेल्या लग्नाला गेलो होतो. मुलगी आणि मुलगा दोन्हींकडचे...
एका सरांनी मला व्हॉट्सअॅपवर इमेज पाठवली. त्यावर लिहिलेलं वाचलं आणि मला यत्किंचितही आश्चर्य वाटलं नाही. फिरोदिया करंडक या अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्या नाट्यस्पर्धेत आयोजकांनी...
कार्तिक सुरू झाला की तळकोकणात उलगाउलग सुरू होते. भात कापून झाल्यामुळे शेतमळे तसे रिकामे झालेले असतात. हळूहळू पहाटे थंडी पडायला सुरुवात होते. ती थंडीची...
जळत्या घरातून उड्या मारलेल्या पिलावळींना आता उरलं नाही देणं-घेणं, आपल्या डोक्यावरचे छत अन् पायातलं बळ कोणामुळे आलं याचं...गावांशी आणि गावातल्या आपल्या माणसांशी नाळ तोडताना...
देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिला. तो त्यांना समाधानकारक वाटला नाही. शेवटी त्यांना डोळ्यांवर चष्मा लावून भाजपला बहुमतापासून दूर ठेवावे लागले. नव्याने...
अखेर महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजकीय चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या महाराष्ट्राची तात्पुरती मुक्तता झाली. त्याचबरोबर आपले परम प्रतापी...
स्वतःच्या समस्या स्वतःच्याच पध्दतीने स्वतःच सोडविता येण्याची क्षमता स्त्रियांना लाभली पाहिजे. त्यांच्याकरिता म्हणून दुसरा कोणी ते कार्य करू शकत नाही आणि कोणी ते करूही...
पंचाहत्तर वर्षांपूर्वी न्यायपालिकेची महती सांगणारा हा चित्रपट ‘प्रभात’ने निर्मिला होता. पेशवाईतील न्यायाधीश रामशास्त्री यांनी परिणामांची तमा न बाळगता न्यायशास्त्राला धरून राघोबादादा पेशव्यांनी त्यांना नारायणराव...