फिचर्ससारांश
सारांश
गारवा…
--मंजुषा देशपांडे
गारवा म्हणजे बारक्या शिबड्यात पांढरा स्वच्छ पंचा ठेवून त्यात मऊसूत भाकर्या, सजुगर्याच्या पोळ्या भरायच्या. दुसर्या दुरड्यात दोन पालेभाज्या ठेवायच्या. त्यात अंबाडी आणि...
वसुधैव कुटुंबकम…
--अर्चना दीक्षित
अहो, आता काय सांगणार आजकाल समाजकार्य ही पण एक फॅशनच व्हायला लागली आहे. कितीतरी लोक असतात ती खरोखर मन लावून समाजकार्य करीत असतात....
सुफी संत आणि भारत
--प्रशांत कळवणकर
सुफी परंपरेचे भारतात साधारणत: अकराव्या ते बाराव्या शतकादरम्यान आगमन झाले. हिंदुस्थानात ही परंपरा रुजवण्याचे श्रेय ख्वाजा उस्मान हरुनी (मूर्शीद-गुरू) यांचे (शिष्य-मुरिद) ख्वाजा मोईनुद्दीन...
आता अख्खा माणूसच अपलोड करा!
--प्रा. किरणकुमार जोहरे
एखाद्या सायन्स फिक्शन मुव्हीसारखे रूटिन जॉबला कंटाळल्यानंतर अथांग विश्वाच्या पसार्यात जरा फिरून यावेसे वाटले तर तुम्ही काय करणार? रॉकेट घेण्यासाठी पैसे नाहीत...
- Advertisement -
गीतांचा बादशहा : आनंद बक्षी
--अनिकेत म्हस्के
भारतीय गीतकारांच्या इतिहासात असे अनेक गीतकार होऊन गेलेत आणि सध्याही अस्तित्वात आहेत की ज्यांची ओळख त्यांनी लिहिलेल्या गाण्यांमुळे होते. भारत ज्याला गीतांचा...
पृथ्वीचा घडा कलंडतोय!
--सुजाता बाबर
पृथ्वीचा अक्ष हा सुमारे साडेतेवीस अंशाने कललेला आहे हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. हा अक्ष झुकलेला आहे म्हणूनच पृथ्वीवर ऋतू आणि...
शेती होतेय लाजिरवाणी!
--प्रा. डॉ. कृष्णा शहाणे
भारत हा शेतीप्रधान देश आहे याचाच अर्थ देशाचा प्रधान किंवा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. म्हणजे शेती व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व...
डेनिस डिडरोट इफेक्ट
--राम डावरे
रशियात डेनिस डिडरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इ. स. १७६५ मध्ये त्याचे वय जवळपास ५२ वर्षे होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते....
- Advertisement -
गुरूंचे स्मरण…
--मानसी सावर्डेकर
दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि वेद व्यास जयंती असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या...
दत्तात्रय कापरेकरांची गणितस्मृती!
--पुष्पा गोटखिंडीकर
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, प्रज्ञावंत गणिती असलेले, गणितज्ञ कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे आपल्या नाशिकचे. ५६ वर्षे ते नाशिकमध्ये राहत होते. देवळाली कॅम्पच्या झोराष्ट्रीयन...
शिकवणी वर्ग वाजवणार महाविद्यालयांची मृत्यूघंटा!
--संदीप वाकचौरे
राज्यात कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आणि देशात व राज्यात इतरत्र महानगरात शिकवण्याचे वर्ग लावायचे या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपल्या...
मुलांना नकाराबरोबर विचारही पचवायला शिकवा!
--कविता लाखे-जोशी
हे कमी की काय म्हणून आता तर देशात महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर असलेल्या मुंबईतील लोकलमध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडू लागल्या आहेत....
- Advertisement -
वैद्यकशास्त्रातील भारतीय स्त्रियांच्या कथा
--प्रवीण घोडेस्वार
लेडी डॉक्टर्स या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणार्या उल्का राऊत यांनी प्रारंभी काही कथांचा अनुवाद केलाय. त्यांचं ‘ऋतुशैशव’ हे पहिलं अनुवादित पुस्तक. आतापर्यंत...
सुपर वुमनची रंजक कथा बाईपण भारी देवा…
--आशिष निनगुरकर
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खुमासदार शैलीने नटलेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट भन्नाट अनुभव देणारा आहे. या चित्रपटाची निर्मिती एमव्हीबी मीडियाच्या माधुरी भोसले...
बाप आहे तोपर्यंत…
--प्रियांका खैरनार
आपल्याकडील ज्ञान वाढवत ठेवलं की विचारसरणीदेखील विस्तारत जाते, पण हेच ज्ञान जरा जास्त वाढायला लागलं की मात्र त्यावर कमकुवततेची चादर चढत जाते आणि...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement