फिचर्ससारांश
सारांश
भारत भुकेलेला?
भारत हा आपल्या लोकसंख्येला पूरक अन्नपुरवठा करण्यात कसा असमर्थ आहे असं जागतिक भूक निर्देशकांतून सातत्याने दाखवलं जातं, असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. भारत सरकारकडून...
..छुने तो दे सांसे जरा !
निर्माता राहुल सुगंध आणि दिग्दर्शक संजय छेल यांचा ‘खूबसूरत’ हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात उर्मिला मातोंडकर, संजय दत्त,ओम पुरी, फरीदा जलाल आणि...
समान नागरी कायद्याकडे महाराष्ट्राची वाटचाल ?
मागील वर्षी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मा. प्रतिभा सिंह यांनी एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान हिंदू विवाह कायदा ‘मीना’ या आदिवासी समुहास लागू होतो का?...
जातसमूहाचे आत्मकथन
मराठी साहित्यात अनेक आत्मकथने आहेत. प्रसिद्ध साहित्यिक अनिल भालेराव यांचे ‘वाडगं’ हे एक असेच अंतरंग उलगडणारे आत्मकथन आहे. लेखकाचे घर उकिरड्यावर होते. ते मातीचे...
- Advertisement -
शाळाबंदी म्हणजे सामाजिक आत्मघात!
राज्यात सध्या वीसपेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंत्रालयाने वीस पटाच्या शाळा बंद करण्याबाबत काय कार्यवाही सुरू आहे असे विचारल्यानंतर...
जादू तेरी नजर …
म्हणजे तेव्हा आम्ही प्राथमिक काय तसे एकच खोली असलेल्या शाळेत शिकत होतो. सर्वांना एकाच रंगाची खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट असल्याने आणि मागच्या सिटावार...
घोषणा आजही देतोय !
प्रसंग १ -
गावातली गावसभा भरली आहे. गावचे सरपंच पोलीस पाटील, एवढेच नाही तर गावातल्या बारा पाचाचे मानकरीदेखील जमले आहेत. वास्तविक सभा जमली आहे ती...
असंच काहीसं आवडलेलं…
मला संगीतातलं काही कळतं का? तर काहीही नाही! कानांना गोड लागणारं संगीत, भावपूर्ण गीत अन् सुमधूर आवाज... बस् इतकेच निकष! मला एवढंच कळतं. त्यात...
- Advertisement -
अंतू बर्व्याचा दिवाळी दौरा!
सध्या स्वर्गवासी असलेल्या अंतू बर्व्याला अचानक वाटले की, दिवाळीच्या निमित्ताने एकदा आपल्या प्राणप्रिय कोकणात जावे. इतक्या वर्षात काय बरे बदल झाले असतील, याचा फेरफटका...
बुरा न मानो दिवाली है…..
शिंदे लड
आधी एक पंच्चावन्न फटाक्यांची ही एकसंध लड होती, यातले ५० फटाके गेल्या ऐन पावसाळ्यात २० जून रोजी अर्ध्यातून वेगळे फुटले. त्यानंतर या नव्या...
पॉलिटिकल आयडॉल
शूर आम्ही सरदार,आम्हाला काय कोणाची भीती !
देव देश अन धर्मासाठी, फूट जाहली मोठी !!
सेनेच्या तालमीत मिळाली झुंजायाची रीत,
तलवारींचं चिन्ह लाभलं तिज ढालीची साथ
लाख टीकांना...
मोबाईलमध्ये बंदिस्त दिवाळी!
आज सकाळी सर्व आवरून झाल्यानंतर हातात मोबाईल घेतला. सुरुवातीचे दोन-तीन मिनिटं डाटा सुरू केल्यानंतर व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक यावर मेसेजेसचा पाऊस पडत होता. थोडा मोबाईल...
- Advertisement -
राजाच्या चिंता…
असगर वजाहत हे हिंदी साहित्यातले नामवंत कथाकार आहेत, ज्यांच्या कथांमध्ये एकाच वेळी हास्य, उपहास, कुरूपता आणि कारुण्य यांचा संयोग आढळून येतो, असे ते एकमेव...
विवेकी दिवाळी…
माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. म्हणून कोणत्याही कारणाने त्याला सण-उत्सव साजरा करायला आवडते. निसर्गाशी नाते जोडण्यासोबतच सण-उत्सव साजरे करताना कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात....
राजकीय धडाऽऽमधूऽऽम…
आता आता कुठे सर्व राजकीय नेते घरी थोडे स्थिरस्थावर होत आहेत.. नाहीतर केवढी धावपळ होती.. कुणी सुरत-गुवाहाटी-गोवा कुणी नाशिक-नागपूर-औरंगाबाद तर कुणी मुंबई-कोकण अहोरात्र फिरत...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement