फिचर्ससारांश

सारांश

महाराष्ट्रात वैर लडाखमध्ये सैर

‘अमर प्रेम’ चित्रपटातील एक गाणं प्रसिद्ध आहे. ‘ये क्या हुआ कैसे हुआ’.. हे गाणं अनेकांच्या ओठांवर आजही असते. परंतु आजकाल हे गाण टिव्हीवरच्या बातम्या...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी !

आपल्या देशात Freedom of Expression म्हणजेच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या शब्दांचा उल्लेख सहसा एखादा वाद होतो तेव्हाच येतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे अभिनेत्री केतकी चितळेने...

आता विधवांची अवहेलना थांबवा !

कोणत्याही कारणास्तव माणसामाणसांमध्ये भेद पाळणे, रूढी, प्रथा, परंपरांच्या नावाखाली माणसाला गुलामगिरीमध्ये अडकवून ठेवणे अशी कृत्यं ही अमानवीयच आहेत. अशा बाबींना छेद देण्यासाठी जेव्हा सामाजिक...

लोणची…मनातली

आमची आक्का आत्या म्हणजे बाबांची सर्वांत मोठी बहीण. सार्‍या पंचक्रोशीत ती सुगरण आणि खवय्या म्हणून प्रसिद्ध होती. सगळेच पदार्थ ती उत्तम करायची, पण सर्वांत...
- Advertisement -

बिया नसलेले टरबूज !

भारत हा जुगाडू लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. एखाद्या गोष्टीची टंचाई जाणवू लागली की लोक अनोख्या प्रकारे त्यावर मग पर्याय शोधून काढतात. त्यामुळेच भारतातील...

विठ्ठल मंदिर प्रवेश लढ्याची पंच्याहत्तरी !

भारताच्या स्वातंत्र्याची लढाई थांबली होती. प्रत्यक्ष स्वातंत्र्य लवकरच मिळणार होते. मात्र तरीसुध्दा त्या राजकीय स्वातंत्र्याला खरच अर्थ होता का? याचा विचार समाजातील अनेक समाजधुरीण...

गाव माझं न्यारं..

रम्य वाटे मजला, गावा मधली पहाट हिरवळीच्या पाटावर,पक्ष्यांचा किलबीलाट कौलारू या घरावरती, किरणांचा थाट प्राजक्त, चाफ्याची अंगणामध्ये बरसात.. पहाटेचा आल्हाददायक शीतल वारा, रानपाखरांची किलबील, सळसळत्या हिरव्यागार पानांनी केलेला...

जे न देखे रवी ते देखे कवी……

चार वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या चुलतभावाचा मुलगा आजारी होता. पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होता. सोळाव्या दिवशी हॉस्पिटलमधून त्याला घरी सोडलं. घरातल्या सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मुलगा...
- Advertisement -

वैवाहिक बलात्काराची गुंतागुंत !

पिता रक्षति कौमार्य भर्ता रक्षति यौवने । रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यं अर्हति । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली खरी पण त्यातून पेरल गेलेलं पुरुषसत्ताक...

सरकारची टॅक्स वसुलीची कुर्‍हाड !

केंद्र सरकार म्हणते राज्य सरकारांनी इंधनावरील टॅक्स कमी करावा. राज्य सरकारे म्हणतात केंद्राने त्यांचे टॅक्स कमी करावे, पण ह्या टोलवाटोलवीत मरतो तो सर्वसामान्य नागरिक....

बुद्धकालिन थेरी

स्वातंत्र्य ,समता, बंधुत्व, न्याय आणि प्रेम, या प्राचीन मूल्यांवर भारतीय समाज उभा आहे. याच मूल्यांवर भारतीय लोकशाही मजबूत टिकून आहे. भारतात विविध जाती, धर्म,...

राजद्रोह की राजकारण द्रोह?

राजद्रोहाचा सर्वात जुना कायदा असून त्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. इंग्रजांच्या काळातही हा कायदा स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या क्रांतिकारकाचे बंड मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी वापरला, स्वातंत्र्यानंतर तोच...
- Advertisement -

देशात नेमकं काय चाललंय !

खरंतर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था आता कुठे हळूहळू रुळावर येत आहे. यामुळे कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे रखडलेली विकासाची कामे वेगाने सुरू होणे...

हाथ बढा ऐ जिंदगी…

निर्माते मनमोहन शेट्टी, प्रदीप उप्पर आणि दिग्दर्शक प्रकाश झा यांचा ‘हिप हिप हुर्ये’ हा चित्रपट १ जानेवारी १९८४ रोजी प्रदर्शित झाला होता. यात दीप्ती...

आभाळागत माया तुझी … !

आज्जी गेली, एकना एक दिवस ती जाणारच होती. आठ वर्षे मरणाच्या दारात झुंजून तिने अखेरचा श्वास घेतला. भारतीय स्त्रीचे शोषण, तिची घुसमट, पुरुषसत्ताक व्यवस्थेने...
- Advertisement -