फिचर्ससारांश
सारांश
पाठ्यपुस्तकांना धर्माचा रंग नको
बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणा-या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या ईदगहा पाठाच्या अनुषंगाने नुकताच आक्षेप नोंदविला गेला. त्या पाठातून एका विशिष्ट धर्माच्या विचाराचा प्रसार व प्रचार...
वेब 3.0 : खूप बदल होणार आहेत… खूपच…
वेब 1.0 येऊन गेले. वेब 2.0 आपण सगळे सध्या अनुभवतो आहोत आणि वेब 3.0 च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ज्यांना या सगळ्याबद्दल काहीच...
सूर्य न पाहिलेली माणसं…
माणसाला संपूर्ण शहाणपण कधीच येत नाही, हे मला समजतंय म्हणून मी सॉक्रेटिस सर्वात शहाणा असल्याची दैववाणी ग्रीकमध्ये डेल्फिच्या देवतेनं केली असावी...हे शहाणपण स्वयंप्रकाशित असावं...
बळीराजाच्या वेदनांचा पंचनामा…
आज शेतमाल व दूध सोडता सर्व वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शेतमाल व दूध यांच्या किमती वाढण्याऐवजी कमी होत चालल्या आहेत हिच मोठी शोकांतिका...
- Advertisement -
कर्णधारपदाची संगीत खुर्ची !
भारतात दोन गोष्टींची चर्चा सतत होत असते आणि तीदेखील तावातावाने. भारताचे पंतप्रधानपद आणि दुसरे महत्वाचे पद म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण असावा. सध्यादेखील...
हवामानाचा अलर्ट…
भारतात डॉप्लर रडार यंत्रणांचे जाळे, सॅटेलाईट नेटवर्क व प्रशिक्षित हवामान शास्त्रज्ञ आहेत. पाऊस कधी, कोठे किती वाजता पडणार हे कळले आणि याची खात्रीशीर माहिती...
जगण्याचे जड झाले ओझे !
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. या महामारीने प्रत्येकाचं आयुष्य ढवळून निघालंय. कोणाचं जवळंच माणूस गेलं तर कोणाची नोकरी गेली तर...
प्रतिक्रिया आत्महत्येनंतरच्या!
घटना अलिकडचीच. क्लासच्या फीसाठी आई-वडिलांनी दिलेले पैसे हरवले म्हणून 22 वर्षीय तरुणीने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. या तरुणीने गळफास घेत स्वत:चं आयुष्य संपवलं....
- Advertisement -
बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है…
छोटासा लम्हा है...
‘जिहाल-ए-मिस्कीन मुकून ब-रंजिश, बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है...सुनाई देती है जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल है...’ हे ‘गुलामी’तलं गाणं. अतिशय अर्थपूर्ण...
नकळत बुडवणारे अॅप…
हॅलो फ्रेण्ड्स, क्या आप अपने नौकरी की वजह से परेशान हो? हररोज सुबह से लेके रात तक कामही काम करने के बाद भी आपको...
पौषातल्या मिश्र भाज्या…
आपल्या सर्वांना मिश्र भाज्या म्हटले की रायगड जिल्ह्यातील शेतात केली जाणारी पोपटी, वसईची वाडी भूजाने, गुजरातमधील उंधीयू आणि महाराष्ट्रात केली जाणारी भोगीची वांगी, बटाटे,...
ही चाळ ‘संस्कृती’ कोन्ची?
आठवड्याच्या सुरुवातीलाच ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’, या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आणि वादाला तोंड फुटले. ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14...
- Advertisement -
संमती बळजबरी होते तेव्हा…
प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, हे फक्त बोलण्यापुरते असतं, प्रेम युद्धात अडकलेल्या शरणार्थीची काय हालअपेष्टा तुरुंगात होते त्यांनाच ठाऊक. कधी कधी नितळ...
ट्रेंड झटपट श्रीमंतीचा….पण आभासी…!
सध्या कोरोनाने आजच्या पिढीसमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. ओमायक्रॉननंतर आणखी एखादा नवीन व्हेरियंट आला तर त्याचे संभाव्य धोके सांगायलाच नको. पुन्हा लॉकडाऊन लागेल...
सेंद्रिय शेती काळाची गरज
भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान म्हणून ओळखली जाते. लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांच्या गरजा वाढल्या आहेत. सेंद्रिय शेतीत नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करून व पारंपारिक...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement