फिचर्ससारांश

सारांश

कधी थांबणार कौमार्य चाचणी?

एकविसाव्या शतकात विज्ञानवादी, घटनात्मक कारभार करणारा देश म्हणून आपण गप्पा मारतो. अन्य कोणत्याही राज्याला लाभली नाही एवढी संत व समाजसुधारकांची जाज्वल्य परंपरा महाराष्ट्र राज्याला...

पहिला बालकुमार मेळावा ज्ञानपर्वणी

नाशिक शहरात होणारे मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होण्यासाठी आयोजक नवनवीन उपक्रमांचा पायंडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत कधी बालकुमार...

धमाका : फक्त नावालाच

मूळ कोरियन सिनेमाचा रिमेक असलेल्या या सिनेमात कार्तिक नव्या रूपात पाहायला मिळणार म्हटल्यावर त्याच्या रॉम-कॉमच्या चाहत्यांनासुद्धा या सिनेमाकडून अपेक्षा होत्या, पण या सर्व अपेक्षांची...

नाशिकची संमेलन संस्कृती

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असणारा सोहळा असतो. या सोहळ्याकडे प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टीने पाहत असतो. हत्ती आणि सात आंधळ्यांची...
- Advertisement -

गावची भ्याट

एप्रिल महिन्यात परीक्षा संपली की गावी जायचं हे विद्यार्थीदशेतलं अनोखे समीकरण. अगदी पहिल्या इयत्तेपासून ते दहावीची शालांत परीक्षा देईपर्यंत ह्यात कोणताच बदल झाला नाही....

शिक्षणात नवतंत्रज्ञान अनिवार्य

जगाच्या पाठीवर आपल्या सोबतच्या प्रवासात असलेला चीन, कोरिया,सिंगापूर यासारखे देश प्रगतीच्या बाबतीत आज कुठल्या कुठे निघून गेले आहेत. विज्ञान, माहिती तंत्रज्ञानात त्यांनी घेतलेली झेप...

भूमिका विद्रोही संमेलनाची !

शोषणाच्या समर्थनासाठी सांस्कृतिक कपट करणार्‍या लोकांना जागे करणारा हा विद्रोही साहित्य संमेलनाचा एल्गार असतो. आमचे जगणे हेच आमचे साहित्य असते. श्रमव्यवस्थेच्या घटकांनी येथील पिढीजात...

साहित्य, समाज आणि संस्कृतीचा अनुबंध!

गेली दोन वर्षे कोरोनाचे सोडले तर आजमितीस विविध विषयांना समर्पित असलेले किमान दोनशेहून अधिक मराठी साहित्य संमेलनाचे उपक्रम राज्यात आणि राज्याबाहेर देखील मोठ्या अलोट...
- Advertisement -

पुरातन मंदिरं, लेण्यांमध्ये प्राचीन ‘खेळांचे पट’

आजकाल खेळांसाठी मोबाईल, व्हर्च्युअल गेमिंग, पीएसपी असे अनेक डिजिटल पर्याय उपलब्ध असले तरीही, पूर्वीच्या काळात मात्र त्याला काही मर्यादा होत्या. मात्र, जमेची बाजू म्हणते...

गोल्ड बॉण्ड्स : गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय !

भारतीय संस्कृतीत राजधातू सोन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. सोन्याची झळाळी कधीही कमी होत नाही. चीननंतर भारत हा सोने खरेदी करणार्‍या देशांमध्ये आघाडीचा देश आहे. दरवर्षी...

निसर्गाविरुद्ध ‘ओटीटी’चे ब्रम्हास्त्र !

ज्या ठिकाणी ब्रह्मास्त्र पडते त्या ठिकाणासून अनेक मैलांपर्यंत याचा प्रभाव बनून राहतो. पुराणांमध्ये सांगितलं आहे की, ब्रह्मास्त्र पडलेल्या ठिकाणी गवताचे पातेसुद्धा उरत नाही. ब्रह्मास्त्र...

बळीराजाचा विजय मात्र, लढाई अजून बाकी

गेले वर्षभर दिल्लीच्या सीमांवरती ‘डेरा डालो घेरा डालो’ म्हणत केंद्राच्या अन्यायकारी तीन शेतकरी विधेयकांच्या विरोधात व प्रस्तावित वीज बिल कायदा विरोधात पंजाब व हरियाणाच्या...
- Advertisement -

फलज्योतिषाची बोलती बंद

मागील दोन वर्षांत, कोरोनाच्या महाभयंकर विषाणूने संपूर्ण जगालाच कवेत ओढले आहे. आता कुठे परिस्थिती थोडीशी सैल होते आहे. पण हे जीवघेणे संकट पूर्णपणे टळले...

सावध, ऐकू पुढल्या हाका!

परवाची गोष्ट... एक मित्र काही कामासाठी घरी आला होता. बालमित्र! त्यामुळे साहजिकच गप्पा रंगल्या. दिवाळीचे किल्ले, गणपतीत दीड-दीड तास रंगणार्‍या आरत्या, धुळवडीची मजा, असे...

शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या अन नको खावटी किट..हवे आदिवासी विद्यापीठ!

मुळात आदिवासी समाज डोंगर, दर्‍यातील, दुर्गमभागात वाडी, वस्ती, झोपडी करून राहत असल्याने स्वातंत्र्याचे 75 वर्षे उलटूनही त्याच्या वाट्याला काय आले? आणि त्यांनी तरी काय...
- Advertisement -