फिचर्ससारांश

सारांश

अंधश्रद्धेचा उलट्या पावलांचा प्रवास थांबवायला हवा…

पाणी हे माणसाचे जीवन आहे. जेव्हा पाऊस वेळेवर पडत नाही किंवा पाऊस पडण्याची चिन्हेच दिसत नाहीत, तेव्हा तो सामुदायिक चिंतेचा विषय होतो. त्यामुळे प्रचंड...

चांदोबाच्या गावाला जाऊया…

मराठी बालसाहित्य ग्रंथित स्वरूपात प्रकाशित झाल्याची माहिती शोधल्यास ती 1806 मध्ये पहिले पुस्तक आल्याची नोंद आहे. तंजावरचे सरफरोजी राजेभोसले यांनी इसापनीतीचा अनुवाद सरस्वती पंडित...

अभिनयाचे नवचैतन्य सृजन

कलिंग! कलिंग! कलिंग! अशी गर्जना करत सम्राट अशोक नाटकातील ‘अशोक’ हे चरित्र माझ्यासमोर अवतरीत होते. रंगचिंतक मंजुल भारद्वाज सर हे चरित्र धारण करत रंगमंचावर...

समुद्र किनार्‍यांना ‘काळ्या पाण्याची शिक्षा’

समुद्रातल्या तेल विहिरीमधून कच्च्या तेलाची गळती होत असल्याने हे संकट निर्माण झालंय. महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी आलेल्या तौक्ते वादळानंतर समुद्र किनार्‍यांवर तेलाचे तवंग आणि वाळुमिश्रित...
- Advertisement -

…प्रदर्शन!

ठरलं....सगळ्यांचं ठरलं...एकमुखाने ठरलं. ...प्रदर्शन करायचं. कार्यकर्त्यांमधून एका शहाण्याने खुसपटसुद्धा काढली... प्रदर्शन हे करायचं असतं...की भरवायचं असतं? दुसर्‍या महनीय शहाण्याने तिथल्या तिथे आपलं चतूर शहाणपण सुपरइम्पोज केलं. भरवायचं असतं ते...

खरा भारत आज कुठे आहे?

15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्याला चौर्‍याहत्तर वर्षे पूर्ण होवून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सुरुवात होते आहे. हा क्षण समस्त देशवासियांकरिता गौरवाचा आहे. हजारो मैल दूर...

15 ऑगस्ट, हॉकी आणि स्वातंत्र्य दिन!

कोविडच्या काळातील जनसामान्यांवरील बंधने, सोमवार 15 ऑगस्टला बर्‍याच प्रमाणात काढून घेतली जाणार आहेत. म्हणजे आपल्याला आता बर्‍याच प्रमाणात स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल. स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त...

भारत-इंडियातील दरी सांधूया

भारताचे शेती धोरण 1947 मध्ये परकियांच्या जोखडातून आपण मुक्त झालो. पंडित जवाहरलाल नेहरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. नेहरुंना त्यांच्या जलद औद्योगिकीकरणाच्या स्वप्नात शेतीविकासाचे...
- Advertisement -

तिला सुद्धा मुक्ती हवी

स्वातंत्र्य हे एक मूल्य आहे. या मूल्याचा विचार जेव्हा स्त्रियांच्या दृष्टिकोनातून होतो तेव्हा त्याला वेगळे आयाम प्राप्त होतात म्हणून भारतीय स्वातंत्र्याची ७४ वर्षे आणि...

आर्थिक स्थित्यंतरानंतर…

15 ऑगस्ट रोजी आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. हे पदार्पण करीत असताना 15 ऑगस्ट 1947 पासून आज रोजीपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत जी...

विरोधी पक्षांना काँग्रेसचा विश्वास वाटला तरच…!

मोदी सरकारने 2014 आणि 2019 अशी दोन टर्म सत्ता हाती घेतल्यानंतर आता भाजपला 2024 चे वेध लागले आहेत. पुढील वर्षी होणारी उत्तर प्रदेश विधानसभेच्या...

मानवी संस्कृतींचं लोभसवाणं थडगं

14 जुलै 2019 रोजी लेबनॉनच्या धरतीवर पहिलं पाऊल ठेवलं. त्याच दिवशी वर्ल्डकप आणि विंबल्डन या दोन्ही स्पर्धांच्या फायनल होत्या. अरब जगतात ना क्रिकेटचं वेड...
- Advertisement -

जात शोधण्याचा ट्रेंड!

पाठीमागच्या काही दिवसांपासून जिकडे तिकडे ऑलिम्पिकचीच चर्चा सुरू आहे. ऑलम्पिक सुरू झाल्यानंतर आपल्या देशाला किती पदकं मिळतात. याची प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहत असतात....

दृष्ट लागली श्रावणा!

शनिवारचा दिवस. आता शेवटची घंटा होऊन शाळा सुटण्याची वेळ झाली आहे. आणि आमच्या कोपर्‍याच्या वर्गात शाळेचा आकाराम शिपाई नोटीसवही घेऊन आमच्या वर्गात येतो. शेवटच्या...

स्वातंत्र्य एकेकाचं

भरल्या बाजारात मास्कपासून खुले आम स्वातंत्र्य मिळवणार्‍यांना, कुणा महान विभुतीच्या वाढदिवसाला अंतर न ठेवता कुंद कोंदट गर्दी करून राजरोस संचार स्वातंत्र्य उपभोगणार्‍यांना, लॉकडाउनचे निर्बंध असताना अर्ध्यावर...
- Advertisement -