फिचर्ससारांश
सारांश
बिजांकुरण करणारे चमत्कारिक ‘सीड बॉल्स’
वनसंपदा संपवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत, तशाच वनसंपदा जगवण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी तितक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक हात कार्यरत आहेत. मात्र, ज्या ठिकाणी रोपं लावायची...
गंगेच्या पाण्यावर तरंगणार्या प्रेतांचा धर्म कोणता?
शेकडो प्रेतं गंगेत तरंगत असल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये हल्ली सारख्या नजरेस पडतात. युपी, बिहार या दोन प्रदेशातून ही प्रेतं येतात, हे आता लपून राहिलेलं...
लसीकरणासाठी दाही दिशा!
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत आज भारतीय नागरिक ज्या लसीकडे डोळे लावून बसले आहेत तीच लस आपल्याच देशात साधारण नोव्हेंबर 2020 च्या मध्यात मुबलक प्रमाणात...
संकटकाळातील घातक दातृत्व!
धनवान व बलवान देशांनी कोरोना लसीचा ओघ आपल्याकडे वळवला असे चित्र असताना खोलात बघितले तर लसींची मागणी केल्याच्या तारखेनवरून शीर्ष नेतृत्वाचा समयसूचकपणा व युद्धजन्य...
- Advertisement -
नव्वदोत्तर मराठी कथा : वर्तमानाचे नवे रचित
मराठीतील कथापरंपरा वैशिष्ठ्यपूर्ण आहे. प्रारंभी नियतकालिकांनी मराठी कथेच्या उत्कर्षास मोठा हातभार लावला. सुरुवातीची कथा तंत्रशरणेच्या, रंजकतेच्या आहारी गेल्याने तिची वाढ खुंटली. पुढे काही काळ...
फायली अडवून राज्याचा गाडा कसा हाकणार?
राज्यात 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार येण्याआधी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागाच्या भ्रष्टाचारावरुन राज्य सरकारची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारला...
श्यामची आई कालची आणि आजची
1933 साली नाशिकच्या तुरुंगात स्वातंत्र्य चळवळीतील सहभागावरून शिक्षा भोगत असताना साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ ह्या पुस्तकाची निर्मिती केली. जीवनातल्या अनेक घटना, प्रसंग, त्यातून मिळणारी...
तोरणा ते रायगड :अद्भुतानुभव
एकदा का राजगड सोडला की तोरण्याचे वेध लागतात आणि तोरणा पाठमोरा झाला की शिवतीर्थ रायगड सादावू लागतो. वळणा आडवळणावरच्या त्याच्या दर्शनाने पाऊलानाही उत्साही वेग...
- Advertisement -
खान्देशातली आखाजी
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा काही भाग सोडला तर उर्वरित उत्तर महाराष्ट्र खान्देश म्हणून ओळखला जातो. या खान्देशानेदेखील आपलं वेगळेपण आपली अहिराणी बोली, चालीरीती यामाध्यमातून...
प्रतिबिंब आणि प्रतिमा
नार्सिससला गेल्या जन्मीसारखा पुन्हा तोच आणि तसाच जलाशय दिसला. त्या तशाच जलाशयात त्याला त्याचं तसंच प्रतिबिंब दिसलं. हल्ली त्याने नाक्यावरच्या जंक फूडच्या स्टॉलच्या बरोबर...
भवतालाचे बहुस्वरीय काव्यरचित
नव्वदोत्तर काळात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून विपुल कविता लिहिली गेली आहे. प्रदेशविशिष्टतेसह समकालीन जीवनातील अनेकविध आवाज या कवितेतून व्यक्त झाले आहेत. समकालीन भवतालाचा विविध कोनातून अन्वयार्थ...
काँग्रेससमोरील आव्हानांचा डोंगर
तामिळनाडूमध्ये काँग्रेस विजयी द्रमुक आघाडीचा भाग आहे, पण 234 पैकी केवळ 25 जागा काँग्रेसने लढवल्या होत्या. 2016 मध्ये काँग्रेसने 41 लढवल्या होत्या. मागच्याच वर्षी...
- Advertisement -
तू चाल पुढं…
कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष वाढला होता. राजकीय कारकीर्द जोपासणार्या नेत्यांमुळे आपली दैना झाल्याचा सूर सर्वसामान्य मराठा समाजामध्ये निर्माण झाला आणि त्यामुळेच...
नवसपूर्तीसाठी पशूबळी, तरीही गरिबीच कपाळी!
ठराविक मूहूर्तावर भरणार्या या जत्रा-यात्रांमध्ये, मुहूर्त साधण्याच्या घाईत एकाच वेळी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. साहजिकच स्थानिक प्रशासनावर प्रचंड ताण पडतो. कायदा-सुव्यवस्था धोक्यात येते....
अशांत प्रदेश
सध्या आजूबाजूच्या वातावरणात एक प्रकारची निष्क्रियता असल्याचे जाणवत आहे. गेल्या वर्षभरापासून रोजच्या संपर्कात असणारी जवळची माणसं अकालीच काळाच्या पडद्याआड जातायत. एखादा छोटासा विषाणू भारतात...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement