फिचर्ससारांश

सारांश

प्रत्यक्ष सर्व गोष्टींना मुकण्याचा काळ!

विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत होते. पालक त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत होते. तर शिक्षक सरकारच्या निर्णयाची वाट पाहत होते. अशातच केंद्र सरकारने सीबीएसईची दहावी...

रायगडास जेव्हा जाग येते!

ज्या किल्ले रायगडावर स्वराज्याचे पहिले छत्रपती सिंहासनाधिष्ठित झाले. ज्या किल्ल्याने हिंदवी स्वराज्याच्या राज्याभिषेक-सोहळ्याचा सन्मान धारण करून ‘शिवतीर्थ राजधानी’ उपाधी मिरवली. त्याच रायगडाची पुढे अगदी...

आता तो येईल…

आता तो येईल... ...म्हणजे येण्यापूर्वी तो त्याच्या पध्दतीने यथास्थित नेपथ्यरचना करील. लॉकडाउन उठलं की दादरच्या फूलबाजारात भक्तीमार्गातले लोक जसे सोशल डिस्टन्सिंग न पाळता एकमेकांना खेटून गोळा...

भ्रमंतीचं वर्तुळ अपूर्ण आहे

समाजाचा आत्मा व्यक्तिसापेक्ष की समूह सापेक्ष? मला हा प्रश्न अस्वस्थ करतो. अलीकडेच काही वर्षांपूर्वीपर्यंत समाजजीवनाचा प्रवाह सामूहिक एकजिनसी असायचा. कार्य असो वा एखाद्या घटनेवर...
- Advertisement -

तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर

संपूर्ण महाराष्ट्राला लोककलावंत म्हणून परिचित असलेलं नाव म्हणजे कांताबाई सातारकर. तमाशाचा विषय निघाला की, कांताबाई सातारकर हे नाव आपसूकच सर्वांच्या तोंडी येत. ग्रामीण भागापासून...

कथा कर्णनची

प्रत्येक सिनेमाचा एक विषय असतो, त्यावर आधारित कथा, पात्रं असतात आणि मग तो सिनेमा बनविला जातो. पण कुठला विषय हा सिनेमाचा विषय होऊ शकतो?...

रसायनांच्या देशा… महाराष्ट्र देशा…

ओलीताखालील जमीन कमी आणि लोकसंख्या अधिक होत गेल्याचा परिणाम म्हणून आहे त्या क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी भरपूर उत्पादन देणार्‍या वाणांवर प्रयोग सुरू झाले, वाढीसाठी...

धारवाला…

गेल्या वर्षीचा तो कडकडीत लॉकडाऊन...आणि त्या लॉकडाऊनमधली मे महिन्याच्या वणव्यातली ती एक टळटळीत दुपार. त्या एका काळात दुपारतिपारी कुणी दिसला की त्याला पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद...
- Advertisement -

शेतकर्‍यांचा आक्रोश आणखी किती काळ दाबला जाणार?

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बुधवारी 26 मी रोजी सहा महिने पूर्ण झाले. विशेष म्हणजे केंद्रातील मोदी सरकारलासुद्धा सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित सिंघू, टिकरी,...

पैसा, देव आणि दलाल

मागे भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याला लाच घेताना पकडलं होतं. पैसा न खाणारा मंत्री भारतात सापडणं तसं कठीणच म्हणायला हवं. पण भाजपचं कल्चर जगावेगळं आहे....

मराठा आरक्षणाचा संविधानिक पर्याय खुला!

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात निकाल देताना 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येणार नाही, असे म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की, 50 टक्क्यांच्या आत...

एका अंडरवर्ल्ड डॉनची ट्रॅजेडी…

लॉकडाऊन असला तरी भायखळाच्या पूर्वेला दाटीवाटीच्या दुतर्फा अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांच्या गर्दीतून आणि रस्त्यांवरुन बिनधास्त फिरणार्‍या दुचाकीच्या कर्णकर्कश गदारोळातून आपण दगडी चाळीत पोहचतो. ही...
- Advertisement -

आरक्षणाची गरज का…आणि ते संपवायचे कसे?

भारतात आरक्षण हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. खरे तर हा समाजकारणाचा, समतेच्या तत्वावर सामाजिक व्यवस्थेमुळे शोषित राहिलेल्या वर्गांच्या सामाजिक उत्थानाचा, मुख्य प्रवाहात येत...

परफॉर्मिंग प्ले….

एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात गावकुसात राहणार्‍या माणसांचा बाहेरच्या जगाशी म्हणावा तितका संपर्कही नव्हता की त्याचे मार्गही त्यांना नीटसे परिचित नव्हते. नाटकाचा पडदा उचलला किंवा...

जागतिकीकरणानंतरचा भारतीय सिनेमा

जगातील कुठल्याही क्रांतीचे परिणाम कधीच एकांगी नसतात, जसे चांगले तसे वाईट परिणामदेखील पाहायला मिळतात. भारताने जागतिकीकरण स्वीकारलं म्हणा किंवा स्वीकारावं लागलं म्हणा ... पण...
- Advertisement -