Lok Sabha : …म्हणून धार्मिकतेच्या आधारावर मतदारांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

मुंबई : इंडि आघाडीअंतर्गत सर्व विरोधक एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने विरोधकांच्या मतांची विभागणी होणार नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. भाजपाचा पराभव जवळ आला आहे, हे लक्षात आल्याने पंतप्रधान मोदी धार्मिकतेच्या...

Summer Snacks- उन्हाळ्यात मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स

बऱ्याच शाळांमध्ये वार्षिक परिक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्टया सुरु झाल्या आहेत. त्यातच उन्हाळाही कडक असल्याने मुलांना दिवसा घराबाहेर खेळणेही कठीण झाले आहे. यामुळे मुलं दिवसभर घरातच असतात. घरात असल्याने त्यांना सतत काहीना काही खाण्यासाठी हवे असते. यामुळे या बच्चे...

Palghar Temperature : जिल्ह्यात तापमान वाढण्याचा इशारा

पालघर:  भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील पाच दिवसात कमाल व किमान तापमान वाढण्याचा अंदाज देण्यात आला असून कमाल तापमान सरासरी 37 ते 38 अंश सेल्सीअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सीअस राहण्याची...

chickens Diseases: कोंबड्यांच्या डोळ्यांवर फोड,डोळे बंद…

डहाणू :  डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये सध्या कोंबड्यांवर रोग पडला असून अनेक कोंबड्या मरत आहेत. त्यामुळे गरीब शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर पशु वैद्यकीय विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. निंबापुर ,बांधघर,सायवन या भागात...
- Advertisement -

Wada News: जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खरीप हंगाम पीक कर्ज वितरणास प्रारंभ

वाडा : शेतीचा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्या दृष्टीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सन २०२४ -२०२५ या खरीप हंगामा करता शेतकर्‍यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज वितरणास २२ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला आहे.३१ ऑगस्टपर्यंत पीक कर्ज...

Voting Boycott: 100 टक्के टोलमाफी द्या, अन्यथा मतदान करणार नाही; नागरिकांचा सरकारला इशारा

मुंबई: मुलुंड (पूर्व) मधील हरिओम नगर एन्क्लेव्हसाठी 100 टक्के टोलमाफी हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनला आहे. तांत्रिकदृष्ट्या BMC हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावणाऱ्या हरिओम नगरने टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार...

RAGA Vs NAMO : निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातून निसटली; ते भयभीत होऊन खोटं बोलायला लागले – राहुल गांधी 

सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत, तर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. केंद्रीय नेत्यांच्या सभांनी महाराष्ट्रात धुराळा उडवून दिला. भाजप उमेदवारांसाठी अमित शहांनी अमरावतीत जाहीर सभा घेतली तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी...

PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यकता असतानाही बँकेतील आयटी रिस्क आणि इन्फॉर्मेशन ऑपरेशन्समध्ये सलग दोन वर्षे कमतरता दिसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळेच आरबीआयने कारवाईचा बडगा उगारला आहे.   आरबीआयने कोटक...
- Advertisement -