तारुण्यात आल्यानंतर प्रत्येक मुलीला पीरियड्स येण्यास सुरुवात होते. पीरियड्स येणे ही सर्व महिलांमधील सामान्य बाब असून ते वयाच्या 40-45 वर्षापर्यंत असतात.
स्टाइलिश शूज खरेदी करण्यासह तुम्ही ते तुमच्या पायाला किती कंम्फर्टेबल आहेत हे सुद्धा पाहिले पाहिजे. अन्यथा पाय आणि तळवे दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
उत्तम आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि विशेषत: पालेभाज्या खाणं गरजेचं असतं. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही भाज्या खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसतं. बऱ्याचशा भाज्या या...
आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी आहार मिळावा म्हणून एक नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर फूड वेंडिंग मशिन...
नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा आणि पाऊस थांबल्यानंतर होणारा उकाडा या गोष्टी एकामागोमाग असतातच. त्यामुळं सर्दी - ताप आणि इतर आजारांना साहजिकच आपण...
फिटनेसची काळजी घेणारे लोक साखरेपेक्षा गुळाला अधिक प्राधान्य देतात. याचं मुख्य कारण आहे गुळामध्ये असलेले आरोग्यदायी घटक. गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज खनिजे तसंच कॅल्शियम, फॉस्फोरस...
तुम्ही तुमच्या कामाचं गरजेपेक्षा जास्त टेन्शन घेत असाल तर सावधान! एका संशोधनामधून असे समोर आले आहे की, कामाच्या जास्त ताणामुळे हृदयात धडधडणाऱ्या ठोक्यांवर प्रतिकूल परिणाम...
आपल्या मेंदूनं व्यवस्थित काम करावं यासाठी आठ तास झोप मिळण्याची गरज असते. मात्र हल्ली बऱ्याच कारणांनी झोप अपुरी राहते. त्याचे परिणाम हळूहळू दिसायला सुरुवात...
पचनास जड असलेल्या प्रोटीनयुक्त आहारामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. खास करुन मध्यम वयातील पुरुषांच्या हृदयाच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरित परिणाम होतो, असे नुकतेच एका संशोधनानंतर...
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय...
'दानधर्म' करणे आपल्या संस्कृतीमध्ये पुण्याचे मानले जाते. विशेषत: सणा-सुदीला तसेच धार्मिक कार्याच्यावेळी किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगी आपण दान करतो. हे दान कधी अन्नाचे असते...
अनेक लोक आपल्या ताटात वाढलेल्या फरसबीच्या भाजीकडे बघून नाक मुरडतात. खरे पाहता फरसबीच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. फरसबी खूप आरोग्यदायी आणि शक्तिवर्धक आहे....
बऱ्याचदा उन्हाळ्यात पाणी पिऊनसुद्धा तहान भागत नाही. वातावरणातील तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. आपण याला डिहायड्रेशन म्हणतो. डिहायड्रेशन होऊ नये यासाठी जास्तीत...