Navi Mumbai news : संदीप नाईकांचा अस्तित्वासाठी ‘जनसंवाद’!
written By Dnyaneshwar Jadhav
Navi Mumbai
वनमंत्री गणेश नाईक हे पक्षश्रेष्ठीच्या आदेशनुसार सक्रीय झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षाची वाटचाल सुरु आहे. संदीप नाईक भाजपचे घटक नाहीत. त्यांना त्यांचे राजकीय अस्तित्वात टिकवायचे आणि चर्चेत राहायचे आहे. त्यामुळे त्यांनी ‘जनसंवाद’ सुरु केला असावा. -रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष (भाजप)

हेही वाचा…WHO : या 7 देशांतील हवा सर्वाधिक स्वच्छ, WHO च्या यादीनुसार भारताची काय परिस्थिती?
हेही वाचा…‘चारवेळा संधी दिली, कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही, हिंमत असती, तर..’, काँग्रेसच्या नेत्याने सगळा इतिहास काढला
संबंधित लेख