शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून मेटेंना मानवंदना देण्यात...
नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात वरुणराजाच्या कृपावर्षावामुळे जिल्ह्यातील धरणे भरण्यास मदत होत असून, गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये धरणांमधील एकूण पाणीसाठ्यामध्ये 30 ते 40 टक्क्यांनी...
नाशिक : जुलैपासून राज्यात सर्वदूर सुरू झालेल्या पावसामुळे अवघ्या १० दिवसांत राज्याचे जलचित्र पालटले आणि अनेक छोटी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून धरणांमधून पाण्याचा...
नाशिक : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे जिल्हयातील १२ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूरमध्यमेश्वर...
नाशिक : राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचा धडाका लावलेला असताना त्यात थेट नगराध्यक्ष निवडण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. माजी मंत्री...
संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नावडी गावात विजेचे जोडकाम करताना अचानक घडलेल्या दुर्घटनेत 4 कंत्राटी मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना समजताच या घटनेची...
नाशिक : महाविकास आघाडीची सत्ता जाताच भाजप-सेना गटाने आता महापालिका प्रभागरचनेत बदलाची व्यूहरचना आखली आहे. तीन सदस्यांचा प्रभाग चार सदस्यीय करुन जानेवारी महिन्यात निवडणुका...
कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसून सरकारतर्फे नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. पण औरंगाबादमध्ये मात्र तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मोबाईलवर बूस्टर डोस...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातील एक निर्णय म्हणजे औरंगाबाद नामांतराचा. औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाल्याने काँग्रेसमध्ये संतापाची लाट...
शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बडव्यानी घेलल्याचा आरोप केला. यावर आमदार आणि औरंगाबाद जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर...
शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे 40 आमदार आहेत. यात माजी वनमंत्री...
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारण मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेच्या 42 आमदारांसह तब्बल 50 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे....
एकीकडे आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच जनतेच्या कामासाठी आघाडी सरकारचे मंत्री कार्यतत्पर असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...