1 of 6

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. राज्य मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. राज्य मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होत आहे.
राज्यातील दहा हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून तीन हजार १९५ मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
राज्यातील दहा हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून तीन हजार १९५ मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
राज्यात काही परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.
राज्यात काही परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. 
विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून १० समुपदेशकांची नियुक्ती, तसेच विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध राज्य मंडळाने करून दिली आहे.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून १० समुपदेशकांची नियुक्ती, तसेच विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध राज्य मंडळाने करून दिली आहे.